Ganeshotsav 2020 | आंबोलीत 7 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा निर्णय

आंबोलीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील एक महिना लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ganeshotsav 2020 | आंबोलीत 7 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा निर्णय
Follow us
| Updated on: Aug 09, 2020 | 7:46 PM

सिंधुदुर्ग : तळकोकणातील मुख्य पर्यटन असलेल्या आंबोलीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर (Amboli Lockdown For Month) पुढील एक महिना लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे (Amboli Lockdown For Month).

गोव्यात ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंबोली घाटमार्गाचा उपयोग केला जातो. आंबोलीत बाहेरुन येणारे लोक बाजारपेठत थांबतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेता आंबोली ग्रामपंचायत आणि कोरोना नियंत्रण गाव समितीने आंबोलीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे 7 सप्टेंबरपर्यंत आंबोली गावात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, बाजार पेठा पूर्णपणे बंद राहणार असून गावाबाहेरील व्यक्तींनाही गावात येण्यास पूर्णतः मज्जाव करण्यात आला आहे. तसा ठराव देखील घेण्यात आला आहे. या निर्णयाचे आंबोली वासीयांनी स्वागत केले आहे.

Amboli Lockdown For Month

संबंधित बातम्या :

Konkan Ganeshotsav | कोकणात 12 ऑगस्टपर्यंत पोहोचणं आवश्यक, परिवहन मंत्र्यांनी सर्व नियम सांगितले

Konkan Ganeshotsav | मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणात, उत्तर भारतीयांना बस आणि ट्रेन, मग कोकणवासियांना का नाही, विरोधक आक्रमक

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.