राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दोन दिवसात जवळपास 16 हजार नवे रुग्ण

राज्यात दोन दिवसात जवळपास 16 हजार नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Updates). त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा अडीच लाखांच्या पार गेला आहे.

राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दोन दिवसात जवळपास 16 हजार नवे रुग्ण
Follow us
| Updated on: Jul 12, 2020 | 8:15 PM

मुंबई : राज्यात दोन दिवसात जवळपास 16 हजार नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Updates). त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा अडीच लाखांच्या पार गेला आहे. राज्यात आज (12 जुलै) दिवसभरात तब्बल 7 हजार 827 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर काल (11 जुलै) दिवसभरात सर्वाधिक 8 हजार 139 नवे रुग्ण आढळले होते. राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्या कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंताजनक आहे.

राज्यात आज दिवसभरात 3 हजार 340 रुग्णांनी कोरानावर मात केली. आतापर्यंत 1 लाख 40 हजार 325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 2 लाख 54 हजार 427 वर पोहोचला आहे. यापैकी 1 लाख 3 हजार 516 रुग्णांवर उपचार सुरु आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.15 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

हेही वाचा : बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात, ऐश्वर्या-आराध्या यांनाही संसर्ग

राज्यात आज दिवसभरात 178 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईतील 44 आणि ठाणे जिल्ह्यातील 58 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या 4.4 टक्के एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 13 लाख 17 हजार 895  नमुन्यांपैकी 2 लाख 54 हजार 427 ( 19.3 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 86 हजार 150 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 47 हजार 801 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राज्यात गेल्या पाच दिवसात किती रुग्ण वाढले?

8 जुलै 2020 – 6 हजार 603 रुग्ण

9 जुलै 2020 – 6 हजार 875 रुग्ण

10 जुलै 2020 – 7 हजार 862 रुग्ण

11 जुलै 2020 – 8 हजार 139 रुग्ण

12 जुलै 2020 – 7 हजार 827 रुग्ण

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.