AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईचा वाघच आता गुजरातला जाणार, बदल्यात काय मिळणार? तर …

हो हे खरंय की मुंबईचा वाघ गुजरातला जाणार आहे, पण त्या बदल्यात महाराष्ट्राला मिळणार आहेत जंगलाचे २ राजे.

मुंबईचा वाघच आता गुजरातला जाणार, बदल्यात काय मिळणार? तर ...
| Edited By: | Updated on: Sep 27, 2022 | 9:03 PM
Share

मुंबई : सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय, ते ही महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला गेला अशी बातमी आली तर दोन पक्षांमध्ये सुरु होते खडाजंगी, आरोपांच्या फैरी, कबुली आणि नुसतं स्पष्टीकरण वर स्पष्टीकरण, महाराष्ट्राची कोणतीही गोष्ट गुजरातला द्यायची नाही. आपली आपल्याकडेच असावी, प्रकल्पाच्या बाबतीत हे ठीक आहे, पण प्राण्यांच्या बाबतीत असं झालं तर, पण त्यातंही कुणाकडे कोणते प्राणी नसले, आणि त्याबदल्यात आपल्याला जंगलाचा राजा सिंह मिळाला तर, सिंह तसा जंगलाचा राजा आहेच, त्यामुळे तो राजाच असणार असल्याने, त्याच्याशी राजकारण करुन फायदा नाही, तसंच प्राण्यांच्या विषयातही राजकारण नको, त्याचा काहीही फायदा नाही, पण मूळ विषय काय आहे, तो जरा समजून घ्या, खाली सांगतोय विस्तृत स्वरुपात…

हो हे खरंय की मुंबईचा वाघ गुजरातला जाणार आहे, पण त्या बदल्यात महाराष्ट्राला मिळणार आहेत जंगलाचे २ राजे, महाराष्ट्राच्या राजकारणालाही सवय आहे, एकाच वेळी २ राजांची. तसेच गुजरातमधून जंगलाचे २ राजे महाराष्ट्रात आले तर वाईट काय?

हे २ सिंह गुजरातमधून महाराष्ट्रात येतील, ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाहायला मिळतील, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे, याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे, या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार आहे.

याबाबतीत महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर हे गुजरात दौऱ्यावर असताना, गुजरातचे वनमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी या कराराची माहिती दिली.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.