AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर हे राज्य माझ्या हातात आलं… राज ठाकरे नेमकं काय म्हणाले

जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र उभा राहू शकतो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

जर हे राज्य माझ्या हातात आलं... राज ठाकरे नेमकं काय म्हणाले
राज ठाकरेंनी सांगितलंImage Credit source: tv 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Oct 16, 2022 | 10:23 PM
Share

मुंबई : अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुलाखत घेतली. शिवस्मरण हा या संवादाचा विषय होता. राज ठाकरे हे सहकलाकार आहेत. त्यांनी व्हाईस ओव्हर दिला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी माझ्या पक्षस्थापनेच्या वेळी पहिल्या सभेला बोललो होतो. मी महाराजांना स्मरण करून खरंच मी शपथपूर्वक सांगतो. जर हे राज्य माझ्या हातात आलं. सत्ता माझ्या हातात आली, तर जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र मी लोकांना करून दाखविनं. हे सहज शक्य आहे.

पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट आत घालणं या दोन गोष्टी सोडल्या तर, जगात अशक्य गोष्ट कुठलीचं नाही. त्यामुळं जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र उभा राहू शकतो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

राज ठाकरे हे आजोबा झालेत. कियानला महाराजांची गोष्ट सांगायची असेल तर महाराजांच्या कोणत्या गोष्टीनं सुरुवात करालं. मुलगा असल्यामुळं आणि त्यातही ठाकरे असल्यामुळं त्याला लढाया सांगाव्या लागतील, असं मला वाटतं. (हशा नि टाळ्या…)

मोठा झाल्यानंतर सांगेन त्याला की, शब्दकोष बनविला होता नि बाकीच्या गोष्टी. पण, शेवटी शिवछत्रपतींना जिजाऊ मातेनं रामायण, महाभारताच्या कथा ऐकविल्यात. तो संस्कार पुढं चालू ठेवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, असंही राज ठाकरे म्हणालेत.

आम्ही एकदा उदयपूरला गेलो होतो. जेम्स बाँडच्या चित्रपटाचं शुटिंग झालं होतं. तिथं एक बोट आहे. शुटिंगपूर्वी रेकीसाठी लोकं आले तेव्हा तलावाच्या कोपऱ्यात बोट अत्यंत भग्नावस्थेत बघीतली. त्याचे डिटेल्स त्यांनी काढले.

कुणी बांधली. केव्हाची आहे. तशी बोट त्यांनी बनविली. डिझाईन केली. संपूर्ण जशीच्या तशी तयार केली. त्यातनं ऑक्टोपसीची इंट्री घेतली. ताज हॉटेलला ती भेट म्हणून दिली. हे सर्व फ्रेंचचे लोकंच करू शकतात. सगळं ते डिटेल्समध्ये उभं करतील.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश