‘पाच किलो प्लास्टिक द्या आणि बदल्यात मिळले पोळीभाजी’

प्लास्टिकचे संकलन चांगले व्हावे, प्लास्टिकचे हँडओव्हर चांगले व्हावे आणि प्लॅस्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळता यावं यासाठी पालिकेकडून भन्नाट मोहीम सुरू करण्यात आली आहे.

'पाच किलो प्लास्टिक द्या आणि बदल्यात मिळले पोळीभाजी'
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 12:42 PM

कल्याण-डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिकेने अनेक उपाय योजना सुरू केल्या आहेत. अशात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून एक नवीन मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्लास्टिकचे संकलन चांगले व्हावे, प्लास्टिकचे हँडओव्हर चांगले व्हावे आणि प्लॅस्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळता यावं यासाठी पालिकेकडून भन्नाट मोहीम सुरू करण्यात आली आहे. (Kalyan Dombivali Municipal Corporation Campaign Give five kilo of plastic and get vegetables in return)

मिळालेल्या माहितीनुसार, 5 किलो प्लास्टिक जमा करा आणि त्याच्या मोबदल्यात पोळीभाजी मिळावा अशी संकल्पना पालिकेने राबवली आहे. महापालिकेअंतर्गत सिद्धी वेस्ट टू ग्रीन लिमिटेड आणि तृप्ती गृह उद्योगाच्या संयुक्तविद्यमाने ही मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. या मोहीमेसाठी नागरिकांनी उदंड प्रतिसाद द्यावा आणि शहरं प्लास्टिकमुक्त करावं असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, याच वर्षी 1 मार्चपासून मुंबई महापालिकेने प्‍लास्टिक वापरावर (Action On Plastic Use) कडक कारवाई करण्‍याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील नागरिक, व्यापारी, फेरीवाले यासह‍ सर्वांनी प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर करु नये, असं आवाहन प्रशासनानं केलं होतं.

जून 2018 पासून मार्चपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात (Action On Plastic Use) सुमारे 16 लाख आस्‍थापनांना भेटी देऊन जवळपास 86 हजार किलो प्‍लास्टिक जप्‍त करण्यात आलं होतं. आता त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. यासाठी तब्बल 4 कोटी 65 लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्‍यात आला होता.

राज्‍याचे पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी महाराष्‍ट्रात प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर रोखण्‍यासाठी कारवाई तीव्र करण्‍याचे निर्देश दिले होते. मे 2020 पर्यंत संपूर्ण महाराष्‍ट्र प्रतिबंधित प्लास्टिक मुक्‍त करण्‍याचं लक्ष्‍य निश्चित केलं होतं. त्यानुसार अद्यापही अनेक महापालिका प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी अशा विविध मोहिमा राबवून काम करत आहेत. (Kalyan Dombivali Municipal Corporation Campaign Give five kilo of plastic and get vegetables in return)

इतर बातम्या – 

Weather Alert | मुंबईत माथेरानचा फिल, पारा घसरला, महाबळेश्वरमध्ये हिमकण

Night curfew : कशी राहिली मुंबईतील रात्रीच्या संचारबंदीची पहिली रात्र?

(Kalyan Dombivali Municipal Corporation Campaign Give five kilo of plastic and get vegetables in return)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.