AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेची रुग्णालये दुर्लक्षित, डायबिटीजचे दररोज 26 बळी, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

प्रजा फाऊंडेशन (Praja Foundation) या सेवाभावी संस्थेने मुंबईतील आरोग्य यंत्रणेचं भीषण वास्तव समोर आणलं आहे.

मुंबई महापालिकेची रुग्णालये दुर्लक्षित, डायबिटीजचे दररोज 26 बळी, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल
| Updated on: Sep 17, 2019 | 4:06 PM
Share

मुंबई : प्रजा फाऊंडेशन (Praja Foundation) या सेवाभावी संस्थेने मुंबईतील आरोग्य यंत्रणेचं भीषण वास्तव समोर आणलं आहे. अर्थसंकल्पात भरीव तरतूद असतानाही मुंबई महापालिकेचे रुग्णालयांकडे दुर्लक्ष असल्याची टीपणी प्रजा फाऊंडेशनने (Praja Foundation) केली आहे.

महापालिकेच्या दर एका दवाखान्यात सरासरी केवळ एकच कर्मचारी नियुक्त आहे. 2018 मध्ये पालिका दवाखान्यांकरिता संमत करण्यात आलेल्या पदांच्या तुलनेत 19% कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. 2018 मध्ये ओपीडीत सरकारी बाह्यरुग्णांपैकी 76% रुग्ण सरकारी, तर 24% रुग्ण खासगी दवाखान्यात जातात.

मुंबईत 2018 मध्ये एल विभागात सर्वाधिक संवेदनशील आजारांची नोंद करण्यात आली.  11,505 अतिसार,768 क्षयरोग,1831 मधुमेह रुग्णांची नोंद झाली आहे.

मधुमेहाचे सर्वाधिक बळी

मुंबईत मधुमेहाने सर्वाधिक मृत्यू होत असल्याचं भीषण वास्तव प्रजा फाऊंडेशनने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. मधुमेहमुळे मुंबईत दररोज 26 जणांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. शिवाय संसर्गजन्य आजारात सर्वाधिक क्षयरोगामुळे (टीबी) दररोज 15 जणांचा मृत्यू होत असल्याचं उघड झालं आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.