Vidhan parishad election : विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या ”घोडेबाजारा”ची शक्यता, एका मतासाठी 50 लाख देणार?

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मतांवर होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या घोडेबाजाराची शक्यता आहे. एका-एका मतासाठी 50 लाखांची बोली लागण्याची शक्यता आहे.भाजप आणि शिवसेनेत दोघात 'तिसरा' आल्यानं निवडणूक रंगत होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

Vidhan parishad election : विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या ''घोडेबाजारा''ची शक्यता,  एका मतासाठी 50 लाख देणार?
bmc
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 1:59 PM

मुंबई : मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मतांवर होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या घोडेबाजाराची शक्यता आहे. एका-एका मतासाठी 50 लाखांची बोली लागण्याची शक्यता आहे.भाजप आणि शिवसेनेत दोघात ‘तिसरा’ आल्यानं निवडणूक रंगत होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचा विजय स्पष्ट दिवसत असताना काँग्रेस नेते सुरेश कोपरकरांनी अपक्ष अर्ज दाखल झाल्यानं चित्र बदललं आहे. ऐनवेळी कोपरकर अर्ज मागे घेण्याचीही शक्यता आहे.

एका-एका मतासाठी 50 लाख बोली?

शिवसनेकडून वरळीतील जागा आदीत्य ठाकरेंसाठी सोडणाऱ्या सुनील शिंदेंना मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर भाजपकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आलीय. अपक्ष म्हणून अचानक सुरेश कोपरकर रिंगणात उतरले आहेत. निवडणूक रंगत झाली असतानाच नेत्यांकडून अनेकजण संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत. भाजप उमेदवार राजहंस सिंह आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विरोधकांचे अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.

सुनील शिंदेंचा विजय निश्चित

288 नगरसेवकांपैकी शिवसेनेकडे 99 नगरसेवकांचं समर्थन असल्यानं सेनेचं पारडं जड आहे. शिवसेना उमेदवार सुनील शिंदेंचा विजय निश्चित आहे. शिवसेनेकडेडील उरलेली 18 मतं कोपरकरांना पडू शकतात.  तर भाजपकडेही 83 नगरसेवकांचं समर्थन आहे त्यामुळे राजहंस सिंह यांचाही विजय निश्चित आहे.

दोघांत  तिसरा आल्यानं मतांची फोडाफोडी

इतर पक्षांचे मिळून फक्त 47 नगरसेवक आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयसाठी 77 मतांची गरज असणार आहे. त्यामुळे सेनेची 18 मतं मिळूनही कोपरकरांचं संख्याबळ कमी पडतंय.  ऐनवेळी तिसऱ्या उमेदवारांची एन्ट्री झाल्यानं पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एका नगरसेवकासाठी 50 लाखांची बोली लावली जाऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Nagpur चार अल्पवयीन मुलांनी केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्या, शहाणपणाच्या गोष्टी सांगणे भोवले

‘फरार’ परमबीर सिंग अखेर मुंबईत

Marathi Movie | प्रेमाची अनोखी केमिस्ट्री, यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाई म्हणणार ‘वन फोर थ्री’!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.