AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Forest Day | आज जागतिक वन दिन : वनांची कत्तल केल्यामुळे वन्यप्राण्यांचा मानवाशी संघर्ष?

शुद्ध हवा, पिण्याचे पाणी आपल्याला मिळतात ते वनांमुळं. बदलत्या हवामानावर भविष्यात चिंता व्यक्त होत आहे. संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या माहितीनुसार, 60 टक्के संसर्गजन्य आजार प्राण्यांच्या संपर्कातून पसरतात. जंगलतोडीमुळं प्राण्यांकडून विषाणू मानवाच्या संपर्कात येतात.

World Forest Day | आज जागतिक वन दिन : वनांची कत्तल केल्यामुळे वन्यप्राण्यांचा मानवाशी संघर्ष?
जागतिक वन दिनImage Credit source: facebook
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Mar 21, 2022 | 6:00 AM
Share

जंगलांचं संरक्षण (Wildlife Conservation) आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. वनांशिवाय मानवी जीवनाची कल्पना करता येत नाही. वनाच्या संरक्षणासाठी लोकांना जागृत करण्याच्या दृष्टीनं जागतिक वनदिन (World Forest Day) साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी हा वर्ल्ड फॉरेस्ट डे साजरा करण्यास सुरुवात केली. 28 नोव्हेंबर 2012 साली संयुक्त राष्ट्र महासभेत 21 मार्चला जागतिक वनदिन साजरा करण्यासाठी प्रस्ताव पारित करण्यात आला. जगभरात सर्व प्रकारच्या वनांच्या बाबतीत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात वनांची कत्तल झाली. आता सरकारनं कडक कायदे बनविलेत. त्यामुळ वनांच्या कत्तलीचं प्रमाण कमी झालंय. तरीही चोरटी वनकत्तल काही प्रमाणात सुरूच आहे.

जंगलतोडीमुळंच प्राणी मानवाकडे?

जगात 1.6 बिलीयन लोकांचे जीवन जंगलांवर अवलंबून आहे. जेवण, घर आणि औषधांसाठी जंगलावर अवलंबून राहावे लागते. जगभरात दरवर्षी सुमारे 10 मिलीयन हेक्टर जंगल लावलं जातं. हेच वायू परिवर्तनाचे मुख्य कारण आहे. संयुक्त राष्ट्रानुसार आपण 25 टक्के औषधी वनांपासून मिळते. न्यूयार्क, टोकियो, बार्सिलोना आणि बोगोटा सारख्या काही शहरांत पिण्याच्या पाण्यासाठी वन संरक्षणावर भर दिला जात आहे. शुद्ध हवा, पिण्याचे पाणी आपल्याला मिळतात ते वनांमुळं. बदलत्या हवामानावर भविष्यात चिंता व्यक्त होत आहे. संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या माहितीनुसार, 60 टक्के संसर्गजन्य आजार प्राण्यांच्या संपर्कातून पसरतात. जंगलतोडीमुळं प्राण्यांकडून विषाणू मानवाच्या संपर्कात येतात. सध्या मानव व प्राणी यांचा संघर्ष वाढताना दिसून येतो. याचे कारण अवैध वृक्षतोडीत दिसून येते.

वन दिन साजरा करण्याची कारणं

  • अनावश्यक जंगलतोड टाळणं
  • अधिक झाडे लावणे
  • जंगलापासून मिळणारी उत्पादनं व फायदे
  • जंगलांना सतत भेटी दिल्याने मिळणारी माहिती

Police भरतीसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, NCC झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार : सुनील केदार

Photo – Nagpur Tourism | रामटेक येथे साहसी व वारसा पर्यटन महोत्सव; शिवकला, बैलगाडी राईड आणि बरचकाही…

वर्ध्यात railway तिकिटांचा काळाबाजार; ग्लोबल इंटरनेट कॅफेत छापा, RPF जवानांची कारवाई

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली