AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dilip Mohite Patil : स्वत:च्या फायद्यासाठी समाजाला वेठीस धरू नका, मोहिते पाटलांचा राजगुरूनगरात आवठलेंवर हल्लाबोल

रामदास आठवले स्वत:च्या फायद्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरू नका. समाजाचा बळी देऊ नका. यातून समाजाचा फायदा होणार नाही. झाला तर फक्त रामदास आठवलेंचाच फायदा होईल, असे वक्तव्य आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी केले.

Dilip Mohite Patil : स्वत:च्या फायद्यासाठी समाजाला वेठीस धरू नका, मोहिते पाटलांचा राजगुरूनगरात आवठलेंवर हल्लाबोल
रामदास आठवलेंवर टीका करताना दिलीप मोहिते पाटीलImage Credit source: tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Apr 14, 2022 | 4:01 PM
Share

खेड, पुणे : केंद्र सरकारमध्ये (Central Government) केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा पाठिंबा आहे. मात्र केंद्राचा सध्याचा कारभार पाहता कधीही बाबासाहेबांची घटना बदलली जाईल. त्यामुळे रामदास आठवले स्वत:च्या फायद्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरू नका. समाजाचा बळी देऊ नका. यातून समाजाचा फायदा होणार नाही. झाला तर फक्त रामदास आठवलेंचाच फायदा होईल, असे वक्तव्य आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी केले. राजगुरूनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. रामदास आठवले यांनी भाजपाशी जवळीक साधल्याच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. घटना बदलण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

‘भाजपाच्या लोकांना एक आणि बाकीच्यांना दुसरा न्याय’

पुढे ते म्हणाले, की केंद्र सरकारकडून भाजपाच्या लोकांना एक न्याय आणि राज्यातील नेत्यांना वेगळा आहे. इतरांना वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जाते. मागील काही काळापासून असा प्रकारत राज्यात सुरू आहे. त्यामुळे आता बाबासाहेबांनी तयार केलेली घटनासुद्धा बदलायला किंवा दुरुस्त करायला ते मागेपुढे पाहाणार नाहीत, अशा भिती आमदार मोहिते पाटलांनी व्यक्त केली.

‘समाजाला काय उपयोग झाला?’

मागच्या पाच वर्षात तुम्ही केंद्रात राज्यमंत्री झालात, त्याव्यतिरिक्त काय साध्य झाले, असा सवाल त्यांनी केला. केवळ स्वत:चा फायदा करून घेतला. समाजाला काय उपयोग झाला, असे मोहिते पाटलांनी यावेळी विचारले.

आणखी वाचा :

Pune : इंधन दरवाढीचा सर्वांनाच फटका; शाळेची फी, वाहतूक अन् खाद्यपदार्थांसाठी खिसा करावा लागतोय रिकामा

Pune Edible Oil : सावधान, खाद्यतेलाचा पुन्हा पुन्हा वापर कराल तर! अन्न आणि औषध प्रशासनाचा पुणेकरांना इशारा

Pune crime : मावशीसह करत होता घरफोड्या, गुन्हे शाखेच्या पथकानं ठोकल्या बेड्या; लोणी काळभोरमधला प्रकार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली