AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आता विश्वास नांगरे पाटलांची चौकशीच्या फेऱ्यात

पुण्यात जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे '1 जानेवारी 2018' रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. जेव्हा कोरेगाव-भीमाची घटना घडली, तेव्हा विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते.

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आता विश्वास नांगरे पाटलांची चौकशीच्या फेऱ्यात
BHIMA KOREGAON
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 06, 2022 | 12:01 PM
Share

पुणे – कोरेगाव भीमामध्ये 2018 साली घडलेल्या हिंसाचार प्रकरणी आता कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil)यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार (Koregaon Bhima Violenceचौकशी आयोगाकडून ही चौकशी केली जाणार आहे. या हिंसाचार प्रकरणी नुकतेच आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आली आहे. आयोगाचे वकील आशिष सातपुते(Ashish Satpute) यांनी या संदर्भात अर्ज केला होता. कोरेगाव भीमा दंगल घटनेच्या वेळी विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्‍हणून कार्यरत होते. त्यामुळे,याप्रकरणात त्यांची साक्ष महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.

रश्मी शुक्ला यांची तब्बल 6 तास चौकशी

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या आयोगाच्या समोर माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल सहा तास चौकशी झाली. चौकशी दरंयान त्यांनी पूर्ण सहकार्य केल्याची माहितीही आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी दिली आहे.चौकशी दरम्यान रश्मी शुक्ला यांनी प्रतिज्ञा पत्रही सादर केलं आहे. पुण्यात जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे ‘1 जानेवारी 2018’ रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. जेव्हा कोरेगाव-भीमाची घटना घडली, तेव्हा विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. त्यामुळे त्यांच्याकडे हिंसाचाराबाबतची गोपनीय माहिती तसेच इतर कागदपत्रे सादर केलेली होती. त्याअनुषंगाने त्यांची आयोगासमोर साक्ष घेणे आवश्यक असल्याने त्यांचेही नाव अर्जात नमूद करण्यात आले आहे.

Lata Mangeshkar Nidhan : शरद पोंक्षे म्हणतात ‘गाण्यामुळं कॅन्सरच्या काळात जगण्याला बळ मिळालं,’ त्यांच्या गाण्याने पिढ्यानं पिढ्या व्यापल्या

Nagpur Crime | नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू; शेतात विद्युत करंट लावण्याचे कारण काय?

VIDEO : Shivaji Park येथे संध्याकाळी 4-6 वाजेपर्यंत Lata दीदींच्या पार्थिवाचं दर्शन -Lata Mangeshkar Death

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?