AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियम बदलले, कल्याण-डोंबिवलीत आता दुकाने 4 वाजेपर्यंतच, बसमध्ये उभं राहून प्रवास करता येणार नाही

कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका पाहता राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार कल्याण-डोंबिवलीतही आता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत (KDMC Commissioner Vijay Suryawanshi declare new restriction for Kalyan Dombivali amid corona virus)

नियम बदलले, कल्याण-डोंबिवलीत आता दुकाने 4 वाजेपर्यंतच, बसमध्ये उभं राहून प्रवास करता येणार नाही
केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: Chetan Patil | Updated on: Jun 26, 2021 | 6:19 PM
Share

कल्याण (ठाणे) : कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका पाहता राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार कल्याण-डोंबिवलीतही आता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सोमवारपासून निर्बंधांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून केडीएमसी हद्दीत लेव्हल तीन अंतर्गत सोमवारपासून (28 जून) अनलॉकच्या निर्बंधात बदल करण्यात आले आहेत. हे बदल 5 जुलैपर्यंत असतील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे (KDMC Commissioner Vijay Suryawanshi declare new restriction for Kalyan Dombivali amid corona virus).

केडीएमसी हद्दीत पुढच्या आठवड्यात नेमकं काय सुरु, काय बंद?

1) अत्यावश्यक सेवेतील  दुकाने आणि आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरु राहतील.

2) अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानेही सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेर्पयत खुली राहतील. ही दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्यात येतील.

3) मॉल्स, थिएटर, चित्रपटगृहे पूर्णपणे बंद राहतील.

4) हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत भोजनासाठी 50 टक्के आसन क्षमतेनुसार सुरु राहतील. तसेच 4 वाजल्यानंतर होम डिलिव्हरी आणि पार्सल सेवा बंधनकारक राहील.

5) सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे, सायकलिंग, खेळ यासाठी पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेचा वेळ देण्यात आला आहे.

6) खाजगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयांना 50 टक्के क्षमतेची मर्यादा असेल.

7) सामाजिक, राजकीय, मनोरंज सभारंभ सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने करता येतील. लग्नास 50 व्यक्तींना उपस्थीत राहण्याची अनुमती आहे.

8) सार्वजनिक बस वाहतूक शंभर टक्के क्षमतेने सुरु राहिल. उभे राहून प्रवास करता येणार नाही.

9) एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खाजगी बस, कार, टॅक्सीने जाण्यासाठी ई पास लागेल.

(KDMC Commissioner Vijay Suryawanshi declare new restriction for Kalyan Dombivali amid corona virus)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी ! पुण्यात संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, नवी नियमावली जारी

Follow Us
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?