AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता नितीन गडकरी म्हणलेत म्हणल्यावर तरी होईलच, मुख्य रस्त्याच्या चौपदरी करणाबाबत लातूरकरांना आश्वासन

लातूर येथेही विविध विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्यान अनुशंगानेच ते दाखल झाले होते. या दरम्यान, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील आयोजित कार्यक्रमात त्यांनी लातूर-टेंभूर्णी या रस्त्याचेदेखील चौपदरीकरण होणा असल्याचे सांगितले.

आता नितीन गडकरी म्हणलेत म्हणल्यावर तरी होईलच, मुख्य रस्त्याच्या चौपदरी करणाबाबत लातूरकरांना आश्वासन
लातूर येथील जाहीर सभेत संबोधित करताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 26, 2021 | 5:19 PM
Share

लातूर : संबंध देशभर रस्ते बांधणीत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे योगदान आहे. लातूर येथेही विविध विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्यान अनुशंगानेच ते दाखल झाले होते. या दरम्यान, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील आयोजित कार्यक्रमात त्यांनी लातूर-टेंभूर्णी या रस्त्याचेदेखील चौपदरीकरण होणा असल्याचे सांगितले. आता पर्यंत या रस्त्याबाद्दल अनेकांनी आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाहीत. मात्र, आता खुद्द रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांनीच आश्वासन दिल्याने या रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण होईल असा विश्वास लातूरकरांनाही वाटू लागला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 752 वर देशात प्रथमच मलेशियन ड्युरा हे तंत्रज्ञान वापरुन पूल बनविण्यात आला आहे. त्याच्या पाहणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लातूरमध्ये दाखल झाले होते. मराठवाड्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठा प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अनेक दिवसांपासून रखडले लातूर-टेंभुर्णी रस्त्याचे काम

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठावड्याला जोडणारा हा लातूर – टेभूर्णी मार्ग आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम हे रखडेले आहे. या रस्त्याच्या कामाचे आश्वासने देऊन अनेकांनी निवडणुकाही जिंकल्या. मात्र, रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. मात्र, यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनीच ह्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी आवश्यक असलेले वार्षिक नियोजनही तातडीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लातुर, उस्मानाबाद,बार्शी-कुर्डवाडी या शहरांना पुणे-मुंबईशी जोडण्यासाठी लातुर ते टेंभुर्णी हा रस्ता फोर-लेन करण्यात यावा अशी मागणी लोकांमधून सातत्याने होत आहे. या अरुंद आणि खड्ड्यांच्या रस्त्यांवर आता पर्यंत अनेकांनी अपघातात आपला जीव गमावलेला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरच केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

इंधनाच्या जागी इथेनॅालचा वापर करा

पेट्रोल-डिझेलच्या ऐवजी आता इथेनॅालचा वापर ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या बायोमास पासून इथेनॅालची निर्मिती होते. बायोमास पासून सीएनजीही तयार होते. मात्र, याचे उत्पादन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल होईल. काळानुरुप एवढा बदल होणे गरजेचे आहे की शहरात उदरनिर्वाहसाठी गेलेल्या तरुणांना त्यांच्या गावीच रोजगार मिळावा हीच माझी प्रमाणिक इच्छा असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

विज तोडणीचा ‘शॅाक’ शेतकऱ्यांना नाही परवडणार, सांगलीत मोर्चा तर औरंगाबादमध्ये आयुक्तांना निवेदन

Breaking : कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध, अमल महाडिकांचा उमेदवारी अर्ज मागे

नंदुरबार पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला, गुगल मॅपच्या मदतीने सराईत आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी जेरबंद

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ