AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी क्लोज करणाऱ्यांची चौकशी व्हावी: अरविंद सावंत

एखादी व्यक्ती पत्रकार असो किंवा अधिकारी असो किंवा आणखी कुणी सर्वांसाठी कायदा सारखा असतो, असं सावंत यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेसंदर्भात म्हटलं आहे. Arvind Sawant said investigation should be done who close Anvay Naike sucide case

अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी क्लोज करणाऱ्यांची चौकशी व्हावी: अरविंद सावंत
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Nov 05, 2020 | 7:59 PM
Share

मुंबई: शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटकेसंदर्भात बोलताना देशातील कायदा सर्वांसाठी सारखा असल्याचे म्हटले आहे. एखादी व्यक्ती पत्रकार असो किंवा अधिकारी असो किंवा आणखी कुणी सर्वांसाठी कायदा सारखा असतो, असं सावंत यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेसंदर्भात म्हटलं आहे. अन्वय नाईक यांच्या केसमध्ये आधीच्या अधिका-यांनीही त्यांच्या परिवाराला मदत केली नाही. त्या अधिका-यांची चौकशी केली पाहिजे, म्हणजे यामागे दबाव कुणाचा होता हे समजेल, असं अरविंद म्हणाले. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची अगोदरची केस क्लोज कशी झाली, याची चौकशी चौकशी व्हायलाच पाहिजे, असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत. (Arvind Sawant said investigation should be done who close Anvay Naike sucide case)

कांजूरमार्ग  मेट्रो कारशेड

महाराष्ट्र सरकारने मेट्रो कारशेड कांजूरमार्गच्या जागेवर बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून ती जागा केंद्राची असल्याचा दावा केल्या त्यासोबत काजूरमार्गच्या जागेवर बोर्ड देखील लावत काम थांबवण्याची मागणी केली आहे.”कांजूरमार्गच्या जागेसंदर्भात केंद्र सरकारची राज्याशी संवाद साधण्याची जबाबदारी होती. आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कांजूरमार्गची जमीन राज्य सरकारची असल्याचं प्रतिदज्ञापत्र दाखल केलं होतं. तेव्हा केंद्राला समजलं नाही की जमीन केंद्राची आहे,आताच कसं कळलं?, असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.

शिवेसना एनडीएमध्ये होती तेव्हाही आरेमधील मेट्रो कारशेडला शिवेसनेने विरोध केला होता. आता जर मेट्रोचं काम रखडत असेल तर याचं पाप जे कांजूरमार्ग कारशेडला विरोध करत आहेत, त्यांचं आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी भाजपवर केली.

दरम्यान, महाराष्ट्रात आजपासून नाट्यगृह सुरु झाली आहेत. राज्य सरकारचं पुढचं पाऊल मंदीरं खुली करण्याचं असेल, असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं. मंदीर उघडणार आहोत पण थोडं थांबा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती सावंत यांनी दिली.

महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजप आंदोलन करतंय.जर यशोमती ठाकूरांच्या राजीनाम्याची मागणी करत असाल तर मागच्या सरकारमध्येही चिक्की घोटाळा झाला होता. त्यावेशी राजीनामे का घेतले नाहीत, असा सवाल अरविंद सावंत यांनी भाजपला विचारला.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना सडेतोड उत्तर देतील: अरविंद सावंत

Arnab Goswami| हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्टात काय काय घडलं?

(Arvind Sawant said investigation should be done who close Anvay Naike sucide case)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ