AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या त्या सासूसोबत मोठं कांड? तरुणाच्या एका फोननं अख्ख कुटुंब सून्न

उत्तर प्रदेशमधील अलीगढमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. आपल्या मुलीच्या होणाऱ्या पतीसोबत तिची आईच पळून गेल्याची घटना घडली. या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट आलं आहे.

होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या त्या सासूसोबत मोठं कांड? तरुणाच्या एका फोननं अख्ख कुटुंब सून्न
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 13, 2025 | 6:20 PM
Share

उत्तर प्रदेशमधील अलीगढमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. आपल्या मुलीच्या होणाऱ्या पतीसोबत तिची आईच पळून गेल्याची घटना घडली. आता या प्रकरणात एक नवी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सासू आपल्या होणाऱ्या जावयाच्या प्रेमात पडली, आणि त्यानंतर ते दोघे पळून गेले. मात्र एक दिवस आपल्या होणाऱ्या सासुला पळून घेऊन गेलेल्या तरुणचा फोन आला, यावेळी बोलताना त्यानं म्हटलं की, आता सासूच राहिली नाही तर मी घरी येऊन काय करू, त्याचा या फोनमुळे दोन्ही कुटुंबाचं टेन्शन वाढलं असून, सासुसोबत काही चुकीचं तर घडलं नाहीना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान अजूनही पोलिसांना त्या दोघांना शोधण्यात यश आलेलं नाहीये.

ही घटना अलीगढमधील एका गावात घडली आहे. या गावातील रहिवासी असलेले जितेंद्र कुमार यांची मुलगी शिवानीचा विवाह काही महिन्यापूर्वी राहुलसोबत ठरला होता. आपल्या मुलीच्या लग्नासाठी जितेंद्र कुमार यांनी पाच लाख रुपयांचे दागिने तयार केले होते. तसेच घरामध्ये 3 लाख 50 हजारांची रोकड देखील होती. मात्र होणारा जावई हा होणाऱ्या सासुलाच घेऊन फरार झाला. सोबत त्यांनी घरातील सर्व दागिने आणि पैसे देखील लपांस केले. ही घटना दोन्ही कुटुंबासाठी धक्कादायक होती, या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आता या दोघांचा शोध घेत आहेत.

दरम्यान आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे. एका नातेवाईकानं या संदर्भात दावा केला आहे, की राहुलचं त्याच्या वडिलांशी बोलणं झालं होतं, तेव्हा तो म्हणाला होता की आता माझी सासूच राहिली नाही तर मी घरी येऊन काय करू? त्यानंतर राहुने फोन कट केल्याचा दावा या नातेवाईकाने केला. त्यामुळे आता आपल्या जावयासोबत पळून गेलेल्या सासुसोबत काही घडलं तर नसावं ना? अशा शंका कुटुंबाकडून व्यक्त केली जात आहे. या दाव्यामुळे कुटुंब सुन्न झालं आहे.

Follow Us
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप
Andheri Veera Desai Road | मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप, दुकानदारांचे मोठे नुकसान
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?