Corona Update | भारतात गेल्या 24 तासांमध्ये 8,822 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, 15 जणांचा मृत्यू!

मुंबईत मंगळवारी 1,724 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारच्या तुलनेत 600 पेक्षा जास्त वाढ झाली आणि संसर्गामुळे दोन रूग्णांचा मृत्यू देखील झालाये. मुंबईतील कोरोना संसर्गाची संख्या आता 10,83,589 वर गेली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 19,575 वर पोहोचली आहे.

Corona Update | भारतात गेल्या 24 तासांमध्ये 8,822 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, 15 जणांचा मृत्यू!
Image Credit source: hindustantimes.com
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 10:09 AM

मुंबई : कोरोना (Corona) रूग्णांची संख्या सातत्याने भारतामध्ये वाढते आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाने 15 लोकांचा जीव गेलायं. यामुळे आता सतर्क राहण्याची आवश्यक्ता आहे. एका दिवसात तब्बल 8,822 नवीन कोरोना रूग्णांची (Patient) नोंद झालीये. तर आता भारतातील कोरोना संसर्गाची संख्या 4,32,45,517 झाली आहे. मृतांचा आकडा 5,24,792 झाला. भारतामध्ये मास्क वापरण्याची सक्ती नसल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरले जात नाही, यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरतोय. मुंबईत (Mumbai) मंगळवारी 1,724 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आलीये. राज्यातील सर्वात जास्त कोरोना रूग्ण हे मुंबईमध्ये आहेत.

मुंबईत 1,724 नवीन कोरोना रूग्णांची नोंद

मुंबईत मंगळवारी 1,724 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारच्या तुलनेत 600 पेक्षा जास्त वाढ झाली आणि संसर्गामुळे दोन रूग्णांचा मृत्यू देखील झालाये. मुंबईतील कोरोना संसर्गाची संख्या आता 10,83,589 वर गेली. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 19,575 वर पोहोचली आहे. धोकादायक म्हणजे महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचा व्हायरलच्या BA.5 ची 2 रूग्णे सापडली आहेत, ही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीये. महाराष्ट्रातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या बघता काळजी घेण्यासाठी गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

ठाणे जिल्ह्यातील संसर्ग वाढला

ठाणे जिल्ह्यातील संसर्गाची संख्या 7,15,305 वर पोहोचली आहे. तसेच कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 11,896 वर पोहोचली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये सातत्याने कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसते आहे. ठाण्यामध्ये एका दिवसाला जवळपास 300 ते 400 रूग्ण कोरोनाचे मिळत आहेत. ही येणारी आकडेवारी ठाणेकरांची चिंता वाढवणारीच आहे. यामुळे सध्याच्या वातावरणामध्ये शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा आणि घराबाहेर पडताना मास्क वापरा. तसेच मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या रूग्णांमध्येही वाढत होताना दिसते आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.