AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्यांचा भारतात जन्म झाला, ते हिंदूच”; केरळच्या राज्यपालांचे मोठे विधान…

जो कोणी भारतातील नद्यांचे पाणी पितो, त्यांना स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे आणि म्हणून 'तुम्ही मला हिंदू म्हणावे' असंही त्यांनी म्हटले होते.

ज्यांचा भारतात जन्म झाला, ते हिंदूच; केरळच्या राज्यपालांचे मोठे विधान...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 29, 2023 | 12:37 AM
Share

नवी दिल्लीः केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी शनिवारी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी बोलताना सांगितले की, ज्याचा भारतात जन्म झाला आहे, ज्याने भारतातील अन्न खाल्ले आहे. त्या सर्वांना हिंदू म्हणण्याचा हक्क असल्याचे त्यांनी म्हटेल आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे (एएमयू) संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी एका हिंदू परिषदेदरम्यान सांगितलेल्या शब्दांची आठवण करून देताना खान यांनी हे विधान केले.

त्यांनी सर सय्यद अहमद खान यांच्या काही शब्दांची त्यांना आठवण झाली. ज्यांनी शतकापूर्वी स्वत:ला ‘हिंदू’ म्हणण्याचा आग्रह धरला होता.

हिंदू संमेलनात, राज्यपालांनी आर्य समाजाच्या बैठकीत सर सय्यद खान जे बोलले होते त्याचा संदर्भ देत त्यांनी हिंदूचा अर्थ सांगितला आहे. ज्यामध्ये त्यांनीही बोलताना ‘तुम्ही मला हिंदू म्हणावे’ असे म्हटले होते.

त्यांनी अलिगढ विद्यापीठाच्या संस्थापकाचे शब्द उद्धृत केले आहेत आणि, जो कोणी भारतात जन्माला आला आहे, जो कोणी भारतातील उत्पादित अन्नावर अवलंबून आहे.

जो कोणी भारतातील नद्यांचे पाणी पितो, त्यांना स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ‘तुम्ही मला हिंदू म्हणावे’ असंही त्यांनी म्हटले होते.

यावेळी राज्यपाल यांनी सांगितले की, सर सय्यद यांनी वसाहतवादी राजवटीत विधान परिषदेतील कार्यकाळ पूर्ण केला तेव्हा आर्य समाजाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले होते.

यावेळी त्यांनी सांगितले की, सर सय्यद यांनी आर्य समाजाच्या सदस्यांना सांगितले होते की ते त्यांना हिंदू का म्हणत नाहीत आणि ते ‘हिंदू’ शब्दाला धार्मिक शब्द मानत नाहीत. तर हिंदू या शब्दाला मी धार्मिक संज्ञा मानत नाही तर हिंदू ही भौगोलिक संज्ञा असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

Follow Us
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! तजिंदर बग्गांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेपार्ह...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार खोटी?
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
E 20 Janata Party | E-20 विरोधात जनआक्रोश! 24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप...
Viral Video | 37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप बनवण्याची घाणेरडी पद्धत उघड