AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्यांचा भारतात जन्म झाला, ते हिंदूच”; केरळच्या राज्यपालांचे मोठे विधान…

जो कोणी भारतातील नद्यांचे पाणी पितो, त्यांना स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे आणि म्हणून 'तुम्ही मला हिंदू म्हणावे' असंही त्यांनी म्हटले होते.

ज्यांचा भारतात जन्म झाला, ते हिंदूच; केरळच्या राज्यपालांचे मोठे विधान...
| Updated on: Jan 29, 2023 | 12:37 AM
Share

नवी दिल्लीः केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी शनिवारी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी बोलताना सांगितले की, ज्याचा भारतात जन्म झाला आहे, ज्याने भारतातील अन्न खाल्ले आहे. त्या सर्वांना हिंदू म्हणण्याचा हक्क असल्याचे त्यांनी म्हटेल आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे (एएमयू) संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी एका हिंदू परिषदेदरम्यान सांगितलेल्या शब्दांची आठवण करून देताना खान यांनी हे विधान केले.

त्यांनी सर सय्यद अहमद खान यांच्या काही शब्दांची त्यांना आठवण झाली. ज्यांनी शतकापूर्वी स्वत:ला ‘हिंदू’ म्हणण्याचा आग्रह धरला होता.

हिंदू संमेलनात, राज्यपालांनी आर्य समाजाच्या बैठकीत सर सय्यद खान जे बोलले होते त्याचा संदर्भ देत त्यांनी हिंदूचा अर्थ सांगितला आहे. ज्यामध्ये त्यांनीही बोलताना ‘तुम्ही मला हिंदू म्हणावे’ असे म्हटले होते.

त्यांनी अलिगढ विद्यापीठाच्या संस्थापकाचे शब्द उद्धृत केले आहेत आणि, जो कोणी भारतात जन्माला आला आहे, जो कोणी भारतातील उत्पादित अन्नावर अवलंबून आहे.

जो कोणी भारतातील नद्यांचे पाणी पितो, त्यांना स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ‘तुम्ही मला हिंदू म्हणावे’ असंही त्यांनी म्हटले होते.

यावेळी राज्यपाल यांनी सांगितले की, सर सय्यद यांनी वसाहतवादी राजवटीत विधान परिषदेतील कार्यकाळ पूर्ण केला तेव्हा आर्य समाजाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले होते.

यावेळी त्यांनी सांगितले की, सर सय्यद यांनी आर्य समाजाच्या सदस्यांना सांगितले होते की ते त्यांना हिंदू का म्हणत नाहीत आणि ते ‘हिंदू’ शब्दाला धार्मिक शब्द मानत नाहीत. तर हिंदू या शब्दाला मी धार्मिक संज्ञा मानत नाही तर हिंदू ही भौगोलिक संज्ञा असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.