AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stampede : करुर ते कुंभ व्हाया सातारा, साल 2003 पासून 1500 जीव गेले, गर्दीचे बळी थांबणार कधी ?

तामिळनाडूच्या करुर येथे अभिनेता विजय याला पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी होऊन ३९ जणांचे जीव गेले आहेत.गर्दीचे व्यवस्थापन चुकल्याने देशात आणखी एक अपघात घडला आहे. साल २०२५ देशावर संकटाचे वर्षे असल्याचे सिद्ध होत आहे.

Stampede : करुर ते कुंभ व्हाया सातारा, साल 2003 पासून 1500 जीव गेले, गर्दीचे बळी थांबणार कधी ?
Stampede
| Updated on: Sep 29, 2025 | 5:26 PM
Share

देशात पुन्हा एकदा चेंगराचेंगरीच्या घटनेत निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत.ताजी घटना तामिळनाडू येथील करुर येथे तमिलगा वेत्री कझगम (TVK) पक्षाचे प्रमुख अभिनेते विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याने ३९ जणांचे बळी गेले आहेत. यात नेहमी प्रमाण महिला आणि लहान मुलांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यात पुन्हा एकदा मोठे अपयश आल्याचे पहायला मिळत आहे. साल २०२५ हे संकटाचे वर्षे ठरले आहे. याच साल २०२५ कुंभमेळा, मंदिर, धार्मिक कार्यक्रम, रेल्वे स्थानक, क्रिकेट टीमचा जल्लोष यात गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊन अनेकांचे बळी गेले आहेत. श्रद्धा आणि उत्साहाच्या या क्षणानंतर या घटनांमध्ये लागलीच येथे मातम सुरु झाले. आतापर्यंत गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊन साल २००३ पासून १५०० जणांचे बळी गेले आहेत. जल्लोषाच्या जागी मातम IPL 2025 मध्ये रॉयल...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.