AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वायनाडमध्ये एवढ्या मोठ्या भुस्खलनाचे कारण काय? आपलं कुठं चुकतंय?

वायनाडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले की ज्यामुळे २८८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजूनही काही लोकं बेपत्ता आहेत. भुस्खलन कशामुळे होते? भुस्खलन रोखण्यासाठी आपल्याकडे कोणती यंत्रणा आहे का? आहे तर मग तिने आधीच याचा इशारा दिला होता. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या लेखातून शोधणार आहोत.

वायनाडमध्ये एवढ्या मोठ्या भुस्खलनाचे कारण काय? आपलं कुठं चुकतंय?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 01, 2024 | 6:40 PM
Share

केरळमध्ये भुस्खलनात आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोकं अजूनही बेपत्ता आहेत. या आकड्यावरुन ही घटना किती धक्कादायक आहे हे दिसून येतंय. आपल्या देशात लोकांची जीव सर्वात स्वस्त झाला आहे. ज्या घटना रोखता येऊ शकतात त्या घटना फक्त सिस्टमच्या नाकारतेपणामुळे घडतात. 2010 मध्ये सरकारने एका समितीची स्थापना केली होती. 2011 मध्ये या गाडगीळ कमिटीने जो रिपोर्ट सादर केला त्या रिपोर्टमध्ये दोन मोठ्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. पहिली गोष्ट होती की, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील जो भाग समुद्र सपाटीपासून लागून आहेत. त्या भागात कमीत कमी बांधकाम झाले पाहिजे. येथे जास्त इमारती असू नयेत, बोगदे नसावेत आणि रस्तांचं निर्माण होऊ नये. केरळसाठी ही गोष्ट अधिक महत्त्वाची होती. कारण केरळमध्ये भुस्खलनचा धोका जास्त आहे. केरळमधील 20 टक्के टेकड्या अशा आहेत ज्या 20 डिग्रीच्या कोनात झुकलेल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा बांधकाम होतं. तेव्हा भुस्खलनचे प्रमाण वाढते. कमीत कमी या ठिकाणी खनन केले जावे असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. पण...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा