AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वायनाडमध्ये एवढ्या मोठ्या भुस्खलनाचे कारण काय? आपलं कुठं चुकतंय?

वायनाडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले की ज्यामुळे २८८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजूनही काही लोकं बेपत्ता आहेत. भुस्खलन कशामुळे होते? भुस्खलन रोखण्यासाठी आपल्याकडे कोणती यंत्रणा आहे का? आहे तर मग तिने आधीच याचा इशारा दिला होता. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या लेखातून शोधणार आहोत.

वायनाडमध्ये एवढ्या मोठ्या भुस्खलनाचे कारण काय? आपलं कुठं चुकतंय?
| Updated on: Aug 01, 2024 | 6:40 PM
Share

केरळमध्ये भुस्खलनात आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोकं अजूनही बेपत्ता आहेत. या आकड्यावरुन ही घटना किती धक्कादायक आहे हे दिसून येतंय. आपल्या देशात लोकांची जीव सर्वात स्वस्त झाला आहे. ज्या घटना रोखता येऊ शकतात त्या घटना फक्त सिस्टमच्या नाकारतेपणामुळे घडतात. 2010 मध्ये सरकारने एका समितीची स्थापना केली होती. 2011 मध्ये या गाडगीळ कमिटीने जो रिपोर्ट सादर केला त्या रिपोर्टमध्ये दोन मोठ्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. पहिली गोष्ट होती की, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील जो भाग समुद्र सपाटीपासून लागून आहेत. त्या भागात कमीत कमी बांधकाम झाले पाहिजे. येथे जास्त इमारती असू नयेत, बोगदे नसावेत आणि रस्तांचं निर्माण होऊ नये. केरळसाठी ही गोष्ट अधिक महत्त्वाची होती. कारण केरळमध्ये भुस्खलनचा धोका जास्त आहे. केरळमधील 20 टक्के टेकड्या अशा आहेत ज्या 20 डिग्रीच्या कोनात झुकलेल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा बांधकाम होतं. तेव्हा भुस्खलनचे प्रमाण वाढते. कमीत कमी या ठिकाणी खनन केले जावे असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. पण...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.