AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारुसोबत नेहमी चकणा म्हणून तिखट पदार्थच का खाल्ले जातात, गोड का नाही? कारण ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य

तुम्ही कधी असा विचार केला आहे का, मद्यपी दारूसोबत चकणा म्हणून नेहमी तिखड पदार्थच का खातात, गोड पदार्थ का खात नाही? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

दारुसोबत नेहमी चकणा म्हणून तिखट पदार्थच का खाल्ले जातात, गोड का नाही? कारण ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य
snacks liquorImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 19, 2026 | 4:45 PM
Share

दारूसोबत चकणा म्हणून नेहमी तिखट पदार्थच का खाल्ले जातात? गोड पदार्थ का खाल्ले जात नाहीत? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जर दारू पिताना गोड पदार्थ खाल्ले तर काय होऊ शकतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? तुम्ही जेव्हा मद्यपान करण्यासाठी बारमध्ये जाता तेव्हा तिथे पार्टी टेबलवर चकणा म्हणून फक्त तिखट पदार्थच ठेवलेले असतात, ज्यामध्ये खारे शेंगदाणे, चिप्स, वेगवेगळे तळलेले तिखट पदार्थ अशा वस्तू ठेवलेल्या असतात प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असू शकते, कोणी दारूसोबत चकणा म्हणून शेंगदाणे खातं तर कोणी चिप्स काही जण इतर पदार्थ देखील खातात, पंरतु दारू पिताना कोणीही चकणा म्हणून आजपर्यंत गोडपदार्थ खाताना तुम्ही पाहिलं नसेल, त्या मागे नेमकं कारण काय आहे? हे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? तर आपण आज याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

दारू पिताना नेहमी तिखड पदार्थच खाल्ले जातात, कारण त्यामागे एक विज्ञान आहे,  जो व्यक्ती दारू पिते त्याला चवेशी काहीही देणं घेणं नसतं, कारण दारूची चव ही अतिशय विचित्र थोडीशी आंबट गोड अशी असते, अशा स्थितीमध्ये तो चकणा न खाता एकसारखी दारू पिला तर त्याला ओमेंटिंगचा त्रास होऊ शकतो. मात्र चकणा हा तिखट आणि मिठापासून बनवलेला असतो, तो अशा परिस्थितीमध्ये जीभेवर टेस्ट बड्स जागृत करण्याचं काम करतो, त्यामुळे तुम्ही आरामात दारू पिऊ शकता. आता पाहुयात दारू पिताना कधीही गोड पदार्थ का खाल्ले जात नाहीत.

दारु पिताना कधीही चकणा म्हणून गोड पदार्थ खाल्ले जात नाहीत, कारण त्या मागे एक मोठं कारण आहे, अनेक मिठाई या दुधापासून बनवलेल्या असतात, दुध आणि साखर हे दोन असे घटक आहेत, ज्यांचं अल्कोहोल सोबत रिअ‍ॅक्शन होताच ओमेंटिग होते, त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीला दारूचा ओव्हरडोस होतो आणि तो सर्व कंट्रोल गमावून बसतो तेव्हा अशा व्यक्तीची नशा कमी करण्यासाठी त्याला गोड पदार्थ खावू घातले जातात, ओमेंटिगनंतर नशा उतरले, दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दारूची चवच अशी असते की तुम्ही दारू पिताना कधीही गोड पदार्थ खावू शकत नाहीत.

डिस्क्लेमर –  ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, या माहितीला टीव्ही 9 मराठी कोणत्याही प्रकारचा दुजोरा देत नाही, कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय