AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरच्या आदित्य मंगल याने अपंगत्वावर मात करीत बारावीत मिळवले ८४ टक्के गुण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निकालात नागपूर येथील आदित्य मंगल या दृष्टी अधू असलेल्या मुलाने बारावीच्या परीक्षेत शारीरिक अपंगत्वावर मात करीत ८४ टक्के गुण मिळवले आहेत.

| Updated on: May 02, 2026 | 6:43 PM
Share
नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आदित्य मंगल या दृष्टी अधू असलेल्या विद्यार्थ्याने अपंगात्वावर मात करीत बारावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आदित्य मंगल या दृष्टी अधू असलेल्या विद्यार्थ्याने अपंगात्वावर मात करीत बारावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

1 / 5
आदित्य याचे आई-वडील शेतकरी असून ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील रहिवासी आहेत. आदित्य याला पुढे  एमपीएससी परीक्षेची तयारी करायची असल्याचे त्याने भावना व्यक्त करताना म्हटले आहे.

आदित्य याचे आई-वडील शेतकरी असून ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील रहिवासी आहेत. आदित्य याला पुढे एमपीएससी परीक्षेची तयारी करायची असल्याचे त्याने भावना व्यक्त करताना म्हटले आहे.

2 / 5
नागपूर येथील समाजकल्याण वसतीगृहातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयापर्यंत दररोज सिटी बसने प्रवास करीत आदित्य याने वर्षभर जिद्दीने अभ्यासाची तयारी केली.

नागपूर येथील समाजकल्याण वसतीगृहातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयापर्यंत दररोज सिटी बसने प्रवास करीत आदित्य याने वर्षभर जिद्दीने अभ्यासाची तयारी केली.

3 / 5
प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि शारीरिक मर्यादा यांच्यावर मात करीत आदित्य याने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि शारीरिक मर्यादा यांच्यावर मात करीत आदित्य याने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

4 / 5
 बारावीच्या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने दमदार कामगिरी करीत अमरावती विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे.जिल्ह्याचा एकूण निकाल 95.22 टक्के लागला आहे. यंदा 34 हजार 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी  32 हजार 575 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलांचा निकाल 94.32 टक्के, तर मुलींचा निकाल 96.29 टक्के लागला आहे.

बारावीच्या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने दमदार कामगिरी करीत अमरावती विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे.जिल्ह्याचा एकूण निकाल 95.22 टक्के लागला आहे. यंदा 34 हजार 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 32 हजार 575 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलांचा निकाल 94.32 टक्के, तर मुलींचा निकाल 96.29 टक्के लागला आहे.

5 / 5
Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...