AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरच्या आदित्य मंगल याने अपंगत्वावर मात करीत बारावीत मिळवले ८४ टक्के गुण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निकालात नागपूर येथील आदित्य मंगल या दृष्टी अधू असलेल्या मुलाने बारावीच्या परीक्षेत शारीरिक अपंगत्वावर मात करीत ८४ टक्के गुण मिळवले आहेत.

| Updated on: May 02, 2026 | 6:43 PM
Share
नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आदित्य मंगल या दृष्टी अधू असलेल्या विद्यार्थ्याने अपंगात्वावर मात करीत बारावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आदित्य मंगल या दृष्टी अधू असलेल्या विद्यार्थ्याने अपंगात्वावर मात करीत बारावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

1 / 5
आदित्य याचे आई-वडील शेतकरी असून ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील रहिवासी आहेत. आदित्य याला पुढे  एमपीएससी परीक्षेची तयारी करायची असल्याचे त्याने भावना व्यक्त करताना म्हटले आहे.

आदित्य याचे आई-वडील शेतकरी असून ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील रहिवासी आहेत. आदित्य याला पुढे एमपीएससी परीक्षेची तयारी करायची असल्याचे त्याने भावना व्यक्त करताना म्हटले आहे.

2 / 5
नागपूर येथील समाजकल्याण वसतीगृहातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयापर्यंत दररोज सिटी बसने प्रवास करीत आदित्य याने वर्षभर जिद्दीने अभ्यासाची तयारी केली.

नागपूर येथील समाजकल्याण वसतीगृहातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयापर्यंत दररोज सिटी बसने प्रवास करीत आदित्य याने वर्षभर जिद्दीने अभ्यासाची तयारी केली.

3 / 5
प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि शारीरिक मर्यादा यांच्यावर मात करीत आदित्य याने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि शारीरिक मर्यादा यांच्यावर मात करीत आदित्य याने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

4 / 5
 बारावीच्या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने दमदार कामगिरी करीत अमरावती विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे.जिल्ह्याचा एकूण निकाल 95.22 टक्के लागला आहे. यंदा 34 हजार 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी  32 हजार 575 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलांचा निकाल 94.32 टक्के, तर मुलींचा निकाल 96.29 टक्के लागला आहे.

बारावीच्या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने दमदार कामगिरी करीत अमरावती विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे.जिल्ह्याचा एकूण निकाल 95.22 टक्के लागला आहे. यंदा 34 हजार 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 32 हजार 575 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलांचा निकाल 94.32 टक्के, तर मुलींचा निकाल 96.29 टक्के लागला आहे.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी