PHOTO : बंगालमध्ये अमित शाहांची भव्य रॅली, ममतांचा बंगाल गड खालसा होणार?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. (Amit Shah roadshow in West Bengal).

PHOTO : बंगालमध्ये अमित शाहांची भव्य रॅली, ममतांचा बंगाल गड खालसा होणार?
तृणमूल काँग्रेसचे 10 आमदार आणि काँग्रेसचा, सीपीआयचा (एम) प्रत्येकी एक आमदार भाजपात गेले आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत 1998 तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. तृणमूल काँग्रेसची गेल्या 23 वर्षात जितकी हानी झाली नव्हती तितकी हानी यावर्षी भाजपने केली आहे. विशेष म्हणजे भाजपाच पक्षप्रवेश केलेल्या एकाही नेत्याने विधानसभेचं सदस्यत्व सोडलेलं नाही.
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 7:18 PM
Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.