AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: आयुष्याच्या प्रत्येक स्थरावर यशश्वी बनवते आचार्य चाणाक्य यांच्या ‘या’ चार नीति

महान गणितज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि विचारवंत आचार्य चाणक्य यांनी आपल्या जीवनातील अनुभव अतिशय सोप्या पद्धतीने आणि सखोलपणे आपल्या नीतिशास्त्रात स्पष्ट केले आहेत. आचार्य चाणक्याची धोरणे जीवनातील आव्हानांशी लढण्यास मदत करतात आणि यशाच्या मार्गावर मार्गदर्शक म्हणून काम करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही चाणक्यजींच्या या पाच मूलभूत मंत्रांचा अवलंब केला तर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. […]

| Updated on: Jul 12, 2022 | 8:41 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी जगातील सर्वोत्तम ज्ञान म्हणजेच ज्ञानाची देणगी मानली आहे. आचार्यांनी विद्येची तुलना कामधेनू गाईशी केली आहे. आचार्य म्हणतात की, विद्या ही अशी संपत्ती आहे जी कधीही खर्च करता येत नाही. तुम्ही ते जितके वाटाल तितके ते वाढते.  विद्या एका आई सारखी असते जी आपल्या मुलांचे रक्षण करते.

आचार्य चाणक्य यांनी जगातील सर्वोत्तम ज्ञान म्हणजेच ज्ञानाची देणगी मानली आहे. आचार्यांनी विद्येची तुलना कामधेनू गाईशी केली आहे. आचार्य म्हणतात की, विद्या ही अशी संपत्ती आहे जी कधीही खर्च करता येत नाही. तुम्ही ते जितके वाटाल तितके ते वाढते.  विद्या एका आई सारखी असते जी आपल्या मुलांचे रक्षण करते.

1 / 4
आचार्य चाणक्य सांगतात की, अन्नदान, वस्त्रदान किंवा जमीन दान केल्याने तुम्ही काही काळासाठी माणसाचे भले करू शकता. पण जर तुम्ही ज्ञानाचे दान केले तर कोणाचे तरी आयुष्य घडवता. हे असे दान आहे, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि त्याचे पुण्य शाश्वत असते. हे एखाद्या व्यक्तीला दर्जात्मक जीवन, संपत्ती इत्यादी सर्व काही प्रदान करते. वाईट काळातही योग्य मार्ग दाखवतो. म्हणून ज्ञानाचे दान हे श्रेष्ठ आहे.

आचार्य चाणक्य सांगतात की, अन्नदान, वस्त्रदान किंवा जमीन दान केल्याने तुम्ही काही काळासाठी माणसाचे भले करू शकता. पण जर तुम्ही ज्ञानाचे दान केले तर कोणाचे तरी आयुष्य घडवता. हे असे दान आहे, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि त्याचे पुण्य शाश्वत असते. हे एखाद्या व्यक्तीला दर्जात्मक जीवन, संपत्ती इत्यादी सर्व काही प्रदान करते. वाईट काळातही योग्य मार्ग दाखवतो. म्हणून ज्ञानाचे दान हे श्रेष्ठ आहे.

2 / 4
मात्र, दान पात्र व्यक्तीलाच द्यावे, तरच त्याचे मोल होते, असेही आचार्यांचे मत होते. जसे तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न दिले तर ते त्याच्यासाठी ते मोलाचे असेल. ज्याचे पोट आधीच भरले आहे, त्याला अन्नाची काय गरज आहे? ज्ञानाच्या बाबतीतही असेच आहे. ज्याला खरोखरच शिकण्याची आवड आहे, ज्याच्यात शिक्षणाची जिज्ञासा आहे त्या व्यक्तीला ज्ञान दिले पाहिजे. अशी व्यक्ती नेहमी त्या ज्ञानाचा चांगला उपयोग करेल आणि कायम तुमचा आदर करेल.

मात्र, दान पात्र व्यक्तीलाच द्यावे, तरच त्याचे मोल होते, असेही आचार्यांचे मत होते. जसे तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न दिले तर ते त्याच्यासाठी ते मोलाचे असेल. ज्याचे पोट आधीच भरले आहे, त्याला अन्नाची काय गरज आहे? ज्ञानाच्या बाबतीतही असेच आहे. ज्याला खरोखरच शिकण्याची आवड आहे, ज्याच्यात शिक्षणाची जिज्ञासा आहे त्या व्यक्तीला ज्ञान दिले पाहिजे. अशी व्यक्ती नेहमी त्या ज्ञानाचा चांगला उपयोग करेल आणि कायम तुमचा आदर करेल.

3 / 4
आचार्य सांगतात की, इतर कोणत्याही गोष्टीचे दान करून तुम्ही केवळ एकाच व्यक्तीचे कल्याण करता, परंतु ज्ञानदान करून तुम्ही संपूर्ण समाजाचे कल्याण करता. म्हणून ज्ञान स्वतःकडे ठेवू नका. जास्तीत जास्त लोकांचे भले करा.

आचार्य सांगतात की, इतर कोणत्याही गोष्टीचे दान करून तुम्ही केवळ एकाच व्यक्तीचे कल्याण करता, परंतु ज्ञानदान करून तुम्ही संपूर्ण समाजाचे कल्याण करता. म्हणून ज्ञान स्वतःकडे ठेवू नका. जास्तीत जास्त लोकांचे भले करा.

4 / 4
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?.
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर.
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान.
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने...
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने....
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी.
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!.
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?.
पुणे महापालिकेच्या उपमहापौर पदावरुन थेट फडणवीसांचा फोन
पुणे महापालिकेच्या उपमहापौर पदावरुन थेट फडणवीसांचा फोन.
विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी
विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी.
जंग में जानेवाले घोडे, बारात में नही नाचते! प्रतिभा धानोरकरांचं स्टेटस
जंग में जानेवाले घोडे, बारात में नही नाचते! प्रतिभा धानोरकरांचं स्टेटस.