Chanakya Niti : करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा…
आचार्य चाणक्य यांच्या मते, अपयशाला कधीहीच घाबरू नका. असे बरेच लोक आहेत जे अपयशाला इतके घाबरतात की ते पुढे जाऊ शकत नाहीत. अपयश हाच यशाचा मार्ग आहे. त्यामुळे अपयशावर मात करत नेहमी माणसाने पुढे गेले पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्या मते, असे अनेक लोक आहेत जे प्रश्न विचारण्यास संकोच करतात.
Non Stop LIVE Update