उन्हाळ्यात पायांच्या तळव्यावर जळजळ होण्याची समस्या आहे? तर हे घरगुती उपाय नक्की करा!

तळव्यांना खाज सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण बादलीत पाणी भरावे. त्यात थोडे खडे मीठ टाका. त्यात काही वेळ पाय ठेवा. या पाण्यात तुम्ही व्हिनेगरही टाकू शकता. यामुळे पायांना आराम मिळेल. कोरफड, खोबरेल तेल आणि कापूर मिक्स करून घ्या. हे आता पायाच्या तळव्यावर लावा. हे मिश्रण पायांना थंड ठेवण्याचे काम करेल आणि यामुळे पायांची जळजळ थांबण्यास मदत होईल.

| Updated on: May 16, 2022 | 11:21 AM
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये अनेकांना पायात जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. पायात कोरडेपणा, युरिक ऍसिड वाढणे, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता यामुळे ही समस्या उद्भवते. अनेक वेळा मधुमेहामुळे पायात जळजळ होण्याची समस्या असते.

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये अनेकांना पायात जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. पायात कोरडेपणा, युरिक ऍसिड वाढणे, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता यामुळे ही समस्या उद्भवते. अनेक वेळा मधुमेहामुळे पायात जळजळ होण्याची समस्या असते.

1 / 5
हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. हे पायांची जळजळ कमी करण्यास मदत करते. यासाठी हळदीमध्ये खोबरेल तेल मिसळून पायाला लावा. यामुळे पायांना आराम मिळेल. त्यात अँटीबायोटिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत.

हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. हे पायांची जळजळ कमी करण्यास मदत करते. यासाठी हळदीमध्ये खोबरेल तेल मिसळून पायाला लावा. यामुळे पायांना आराम मिळेल. त्यात अँटीबायोटिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत.

2 / 5
तळव्यांना खाज सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण बादलीत पाणी भरावे. त्यात थोडे खडे मीठ टाका. त्यात काही वेळ पाय ठेवा. या पाण्यात तुम्ही व्हिनेगरही टाकू शकता. यामुळे पायांना आराम मिळेल.

तळव्यांना खाज सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण बादलीत पाणी भरावे. त्यात थोडे खडे मीठ टाका. त्यात काही वेळ पाय ठेवा. या पाण्यात तुम्ही व्हिनेगरही टाकू शकता. यामुळे पायांना आराम मिळेल.

3 / 5
कोरफड, खोबरेल तेल आणि कापूर मिक्स करून घ्या. हे आता पायाच्या तळव्यावर लावा. हे मिश्रण पायांना थंड ठेवण्याचे काम करेल आणि यामुळे पायांची जळजळ थांबण्यास मदत होईल.

कोरफड, खोबरेल तेल आणि कापूर मिक्स करून घ्या. हे आता पायाच्या तळव्यावर लावा. हे मिश्रण पायांना थंड ठेवण्याचे काम करेल आणि यामुळे पायांची जळजळ थांबण्यास मदत होईल.

4 / 5
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. अनेक वेळा शरीरात टॉक्सिन जास्त झाल्यामुळे पायात जळजळ आणि खाज सुटते. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. अनेक वेळा शरीरात टॉक्सिन जास्त झाल्यामुळे पायात जळजळ आणि खाज सुटते. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.