AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ration : भारतात 81 कोटी लोकांना मोफत रेशन; या सरकारी योजनेची वैशिष्ट्ये जाणून घ्या

PMGKAY Scheme : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही जगातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा योजनांपैकी एक आहे. देशातील 81 कोटींहून अधिक लोकांना या योजनेचा फायदा होत आहे. काय आहे या योजनेची वैशिष्ट्ये?

| Updated on: Sep 06, 2025 | 3:08 PM
Share
देशातील गरीब जनतेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात. कोरोना काळात उपजिविकेची साधनं मर्यादीत झाली होती. दुकानं बंद होती. हाताला कामं नव्हती. रस्ते सुनसान झाली होती. तेव्हा या योजनेने अनेक कुटुंबांची अन्नाची भ्रांत संपवली.

देशातील गरीब जनतेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात. कोरोना काळात उपजिविकेची साधनं मर्यादीत झाली होती. दुकानं बंद होती. हाताला कामं नव्हती. रस्ते सुनसान झाली होती. तेव्हा या योजनेने अनेक कुटुंबांची अन्नाची भ्रांत संपवली.

1 / 7
रेशन योजनेला धरूनच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली. ही योजना अजूनही सुरू आहे. या योजनेला आता 2029 पर्यंत केंद्र सरकारने मुदत वाढ दिली आहे. या योजनेतंर्गत रेशनकार्ड धारकाला 5 किलो गव्हासह तांदळाचे मोफत वाटप होते.

रेशन योजनेला धरूनच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली. ही योजना अजूनही सुरू आहे. या योजनेला आता 2029 पर्यंत केंद्र सरकारने मुदत वाढ दिली आहे. या योजनेतंर्गत रेशनकार्ड धारकाला 5 किलो गव्हासह तांदळाचे मोफत वाटप होते.

2 / 7
 पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही जगातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा योजनांपैकी एक आहे. देशातील 81 कोटींहून अधिक लोकांना या योजनेचा फायदा होत आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही जगातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा योजनांपैकी एक आहे. देशातील 81 कोटींहून अधिक लोकांना या योजनेचा फायदा होत आहे.

3 / 7
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत (NFSA) पात्र कुटुंबांतील प्रत्येक सदस्याला या योजनेतंर्गत दर महिन्याला 5 किलो मोफत अन्नधान्य मिळते. यामध्ये गहू आणि तांदळाचा समावेश आहे. ही योजना देशातील सरकारी स्वस्त धान्य दुकानातून राबवली जाते.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत (NFSA) पात्र कुटुंबांतील प्रत्येक सदस्याला या योजनेतंर्गत दर महिन्याला 5 किलो मोफत अन्नधान्य मिळते. यामध्ये गहू आणि तांदळाचा समावेश आहे. ही योजना देशातील सरकारी स्वस्त धान्य दुकानातून राबवली जाते.

4 / 7
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेत आर्थिक दुर्बल घटकांना मोफत खाद्यान्न देण्यात येते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेत आर्थिक दुर्बल घटकांना मोफत खाद्यान्न देण्यात येते.

5 / 7
या योजनेसाठी लाभार्थ्याकडे AAY वा PHH हे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्डही दाखवणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी लाभार्थ्याकडे AAY वा PHH हे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्डही दाखवणे आवश्यक आहे.

6 / 7
 जर तुम्हाला PMGKAY चा लाभ घ्यायचा अेल तर तुमचे रेशन कार्ड कोणत्या गटातील आहे ते एकदा तपासा. जिल्हा, तालुका अन्न आणि पुरवठा विभागाकडे अर्ज करा. रेशन दुकानदाराकडे चौकशी करा. अथवा सरकारची अधिकृत संकेतस्थळ dfpd.gov.in वर माहिती पाहा.

जर तुम्हाला PMGKAY चा लाभ घ्यायचा अेल तर तुमचे रेशन कार्ड कोणत्या गटातील आहे ते एकदा तपासा. जिल्हा, तालुका अन्न आणि पुरवठा विभागाकडे अर्ज करा. रेशन दुकानदाराकडे चौकशी करा. अथवा सरकारची अधिकृत संकेतस्थळ dfpd.gov.in वर माहिती पाहा.

7 / 7
Follow Us
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.