गहू अन् तांदूळ खाल्ल्याने काय होते? रामदेव बाबा यांनी सांगितले आयुर्वेदातील कारण
योगामध्ये मोठी शक्ती आहे आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवते. योग करताना आयुर्वेदात सात्विक म्हणून वर्णन केलेल्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. सात्विक अन्न हे मन आणि हृदय शांत ठेवण्याचे काम करते. कोलेस्ट्रॉल, बीपी आणि मधुमेहापासून संरक्षण करते. नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये रामदेव बाबा यांनी गहू आणि तांदूळ खाण्यासंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
आई गं किती सुंदर..., नुसत्या अदा.., फोटोमधील अभिनेत्री कोण?
सौंदर्य असं की.., मराठी अभिनेत्रीचा नवीन लुक चर्चेत
या फळ-भाज्यांनी त्वचा होईल तुकतूकीत, चाळीशीतही दिसाल तिशीचे..
सौंदर्य क्वीन, फोटोमधील अभिनेत्रीच्या लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
लाखो चाहत्यांना वेड लावणारी लाल साडीमधील ही अभिनेत्री कोण?
Airtel चा हा प्लान देतोय संपूर्ण महिन्याचा अनलिमिटेड डेटा, किंमत किती ?