AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गहू अन् तांदूळ खाल्ल्याने काय होते? रामदेव बाबा यांनी सांगितले आयुर्वेदातील कारण

योगामध्ये मोठी शक्ती आहे आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवते. योग करताना आयुर्वेदात सात्विक म्हणून वर्णन केलेल्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. सात्विक अन्न हे मन आणि हृदय शांत ठेवण्याचे काम करते. कोलेस्ट्रॉल, बीपी आणि मधुमेहापासून संरक्षण करते. नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये रामदेव बाबा यांनी गहू आणि तांदूळ खाण्यासंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले.

| Updated on: Feb 01, 2025 | 3:28 PM
Share
गहू आणि तांदूळ हे दोन्ही प्रकारचे धान्य भारतात सर्वाधिक वापरले जातात. मात्र, काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. योगगुरू रामदेव बाबा सांगतात की, हे धान्य खाल्ल्याने लठ्ठपणा, बीपी आणि साखर वाढते.

गहू आणि तांदूळ हे दोन्ही प्रकारचे धान्य भारतात सर्वाधिक वापरले जातात. मात्र, काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. योगगुरू रामदेव बाबा सांगतात की, हे धान्य खाल्ल्याने लठ्ठपणा, बीपी आणि साखर वाढते.

1 / 5
रक्तात ग्लुकोज असते. ते जास्त झाल्यावर मधुमेह (डायबिटीज) होता. हा एक असाध्य रोग आहे. रँडम ब्लड शुगर 200 mg/dL होणे हे डायबिटीजचे संकेत आहे. या आजाराचे प्रमाणे देशात वाढत आहे.

रक्तात ग्लुकोज असते. ते जास्त झाल्यावर मधुमेह (डायबिटीज) होता. हा एक असाध्य रोग आहे. रँडम ब्लड शुगर 200 mg/dL होणे हे डायबिटीजचे संकेत आहे. या आजाराचे प्रमाणे देशात वाढत आहे.

2 / 5
लठ्ठपणाबाबत रामदेव बाबा म्हणाले,  लठ्ठपणा म्हणजे शरीरात चरबी जमा होऊ लागते. तुमचा बीएमआय 25 असेल तर ते जास्त वजनाचे लक्षण आहे. जेव्हा ते 30 पर्यंत पोहोचते तेव्हा त्याला लठ्ठपणा म्हणतात.

लठ्ठपणाबाबत रामदेव बाबा म्हणाले, लठ्ठपणा म्हणजे शरीरात चरबी जमा होऊ लागते. तुमचा बीएमआय 25 असेल तर ते जास्त वजनाचे लक्षण आहे. जेव्हा ते 30 पर्यंत पोहोचते तेव्हा त्याला लठ्ठपणा म्हणतात.

3 / 5
उच्च रक्तदाब हा शिरा संकुचित होऊ शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो. बीपी नेहमी 140/90 mmHg च्या आत ठेवा. वाढलेला रक्तदाब हा मेंदूमधील रक्त वाहिन्या फुटण्याचे कारण असू शकतो.

उच्च रक्तदाब हा शिरा संकुचित होऊ शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो. बीपी नेहमी 140/90 mmHg च्या आत ठेवा. वाढलेला रक्तदाब हा मेंदूमधील रक्त वाहिन्या फुटण्याचे कारण असू शकतो.

4 / 5
डिस्क्लेमर:  हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

5 / 5
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.