गहू अन् तांदूळ खाल्ल्याने काय होते? रामदेव बाबा यांनी सांगितले आयुर्वेदातील कारण
योगामध्ये मोठी शक्ती आहे आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवते. योग करताना आयुर्वेदात सात्विक म्हणून वर्णन केलेल्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. सात्विक अन्न हे मन आणि हृदय शांत ठेवण्याचे काम करते. कोलेस्ट्रॉल, बीपी आणि मधुमेहापासून संरक्षण करते. नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये रामदेव बाबा यांनी गहू आणि तांदूळ खाण्यासंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

जेव्हा काही मार्गच दिसत नाही, तेव्हा सिंहाचे हे गुण आठवा, यश तुमच्याजवळ येईल

सोललेले की विना सोललेले, कोणत्या बदामात आहे 'दम'

11 रुपयाचा शेअर 1200 रुपयांवर, लाखांचे झाले 1 कोटी

लसूण आणि कांदा एकत्र खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या

घरात या दिशेला ठेवा पैसा; कधीच कमी नाही पडणार

व्हिटॅमिन B 12 वाढवण्यासाठी सकाळी कोणते फळ खावे