गहू अन् तांदूळ खाल्ल्याने काय होते? रामदेव बाबा यांनी सांगितले आयुर्वेदातील कारण
योगामध्ये मोठी शक्ती आहे आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवते. योग करताना आयुर्वेदात सात्विक म्हणून वर्णन केलेल्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. सात्विक अन्न हे मन आणि हृदय शांत ठेवण्याचे काम करते. कोलेस्ट्रॉल, बीपी आणि मधुमेहापासून संरक्षण करते. नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये रामदेव बाबा यांनी गहू आणि तांदूळ खाण्यासंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
IPL : आयपीएल पदार्पणात सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
पायात दिसली ही लक्षणे तर समजा लिव्हरचे फंक्शन नीट नाही...
हाय ब्लड शुगरच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका
धोनीच म्हणजे सीएसके, यलो आर्मी थालाशिवाय अपूर्ण, पाहा आकडे
AC लावल्यावर कार अॅव्हरेज देत नाही? ही ट्रीक वापरुन पाहा
GK: सगळ्यात जास्त कोळसा कोणत्या देशाकडे?
