गहू अन् तांदूळ खाल्ल्याने काय होते? रामदेव बाबा यांनी सांगितले आयुर्वेदातील कारण
योगामध्ये मोठी शक्ती आहे आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवते. योग करताना आयुर्वेदात सात्विक म्हणून वर्णन केलेल्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. सात्विक अन्न हे मन आणि हृदय शांत ठेवण्याचे काम करते. कोलेस्ट्रॉल, बीपी आणि मधुमेहापासून संरक्षण करते. नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये रामदेव बाबा यांनी गहू आणि तांदूळ खाण्यासंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Sara Tendulkar : डार्लिंग... सारा तेंडुलकरने कोणाला मारली हाक ?
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
