AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या या खेळाडूचं करिअर संकटात? आकडे पाहून चिंता वाढली; 5 सामन्यांत केल्या फक्त इतक्या धावा!

भारतीय क्रिकेटचा संघ यावेळी टी-20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये जाण्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. भारताचा एक मोठा खेळाडू संध्या चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये.

| Updated on: Feb 24, 2026 | 8:59 PM
Share
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ सध्या संकटात सापडला आहे. कारण भारताला सेमी फायलनमध्ये पोहोचण्यासाठी अनेक समीकरणं जुळून येणं गरजेचं आहे. भारताच्या काही खेळाडूंनी चांगली कामगिरी न केल्याने भारतीय संघावर अशी वेळ आली आहे. याच कारणामुळे भारतीय संघातील काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ सध्या संकटात सापडला आहे. कारण भारताला सेमी फायलनमध्ये पोहोचण्यासाठी अनेक समीकरणं जुळून येणं गरजेचं आहे. भारताच्या काही खेळाडूंनी चांगली कामगिरी न केल्याने भारतीय संघावर अशी वेळ आली आहे. याच कारणामुळे भारतीय संघातील काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

1 / 5
गेल्या काही सामन्यांत रिंकू सिंह या खेळाडूनेही काही खास कामगिरी केलेली नाही. रिंकू सिंहला फिनिशर म्हणून ओळखले जाते. संघ अडचणीत असताना त्याने भारताला अनेकदा एकहाती विजय मिळवून दिलेला आहे. परंतु या विश्वचषक स्पर्धेत त्याला पारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

गेल्या काही सामन्यांत रिंकू सिंह या खेळाडूनेही काही खास कामगिरी केलेली नाही. रिंकू सिंहला फिनिशर म्हणून ओळखले जाते. संघ अडचणीत असताना त्याने भारताला अनेकदा एकहाती विजय मिळवून दिलेला आहे. परंतु या विश्वचषक स्पर्धेत त्याला पारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

2 / 5
टी-20 क्रिकेटमध्ये खेळाडूंना कमी चेंडूंमध्ये जास्त धावा कराव्या लागतात. त्यामुळे खेळाडू बाददेखील लवकरच होतात. रिंकू सिंहने यूएसएविरोधातील सामन्यात 14 चेंडूमध्ये 6 धावा केल्या. त्यानंतर नामिबिया संघाविरोधात त्याने 6 चेंडू खेळून फक्त एक धाव केली.

टी-20 क्रिकेटमध्ये खेळाडूंना कमी चेंडूंमध्ये जास्त धावा कराव्या लागतात. त्यामुळे खेळाडू बाददेखील लवकरच होतात. रिंकू सिंहने यूएसएविरोधातील सामन्यात 14 चेंडूमध्ये 6 धावा केल्या. त्यानंतर नामिबिया संघाविरोधात त्याने 6 चेंडू खेळून फक्त एक धाव केली.

3 / 5
पाकिस्तानविरोधात खेळाताना तो 4 चेंडू खेळून फक्त 11 धावा करू शकला. नेदरलँडविरोधात त्याला 3 चेंडूमध्ये सहा धावा काढता आल्या. दक्षिण आफ्रिकेविरोधात तर त्याला एकही धाव काढता आलेली नाही. त्यामुळेच रिंकू सिंहच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रिंकू सिंह या विश्वचषकात एकूण सहा सामने खेळला त्याला 24 धावादेखील करता आलेल्या नाहीत.

पाकिस्तानविरोधात खेळाताना तो 4 चेंडू खेळून फक्त 11 धावा करू शकला. नेदरलँडविरोधात त्याला 3 चेंडूमध्ये सहा धावा काढता आल्या. दक्षिण आफ्रिकेविरोधात तर त्याला एकही धाव काढता आलेली नाही. त्यामुळेच रिंकू सिंहच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रिंकू सिंह या विश्वचषकात एकूण सहा सामने खेळला त्याला 24 धावादेखील करता आलेल्या नाहीत.

4 / 5
रिंकू सिंहा हा भारतासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. भारताचा विजय रिंकूच्या कामगिरीवरदेखील अवलंबून असतो. मात्र सध्या तो चांगला खेळ खेळताना दिसत नसल्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांत तो कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रिंकू सिंहा हा भारतासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. भारताचा विजय रिंकूच्या कामगिरीवरदेखील अवलंबून असतो. मात्र सध्या तो चांगला खेळ खेळताना दिसत नसल्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांत तो कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार