अण्वस्त्र हल्ल्यानंतर पाऊस का पडतो? पाण्याचा प्रत्येक थेंब करतो विषाचे काम
Black Rain After Nuclear Attack: भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावादरम्यान पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून अण्वस्त्र हल्ल्याची पोकळ धमकी भारताला दिली जात होती. परंतु अण्वस्त्र हल्ल्यामुळे होणारे नुकसान आणि त्याचे परिणाम याची माहिती पाकिस्तानमधील त्या राज्यकर्त्यांना नाही. दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न असल्यामुळे भारत-पाकिस्तान तणाव अण्वस्त्र युद्धापर्यंत जाण्याची शक्यता नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
