AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अण्वस्त्र हल्ल्यानंतर पाऊस का पडतो? पाण्याचा प्रत्येक थेंब करतो विषाचे काम

Black Rain After Nuclear Attack: भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावादरम्यान पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून अण्वस्त्र हल्ल्याची पोकळ धमकी भारताला दिली जात होती. परंतु अण्वस्त्र हल्ल्यामुळे होणारे नुकसान आणि त्याचे परिणाम याची माहिती पाकिस्तानमधील त्या राज्यकर्त्यांना नाही. दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न असल्यामुळे भारत-पाकिस्तान तणाव अण्वस्त्र युद्धापर्यंत जाण्याची शक्यता नाही.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 10, 2025 | 12:01 PM
Share
अण्वस्त्र हल्ला झाल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम होत असतात. अण्वस्त्र हल्ल्यामुळे जीवीत आणि मोठ्या प्रमाणावर वित्त हानी होते. परंतु अण्वस्त्र हल्ल्यानंतर पाऊस पडतो. या पावसाचा प्रत्येक थेंब विषारी असतो. अण्वस्त्र हे त्याच्या स्फोटक क्षमतेपेक्षा जास्त धोकादायक असतात.

अण्वस्त्र हल्ला झाल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम होत असतात. अण्वस्त्र हल्ल्यामुळे जीवीत आणि मोठ्या प्रमाणावर वित्त हानी होते. परंतु अण्वस्त्र हल्ल्यानंतर पाऊस पडतो. या पावसाचा प्रत्येक थेंब विषारी असतो. अण्वस्त्र हे त्याच्या स्फोटक क्षमतेपेक्षा जास्त धोकादायक असतात.

1 / 5
अणू बॉम्बचा स्फोटानंतर रेडिएशनचा धोका वाढतो. अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणू बॉम्ब टाकले होते. त्यावेळी अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी 80,000 हजारापेक्षा जास्त व्यक्तीचा त्वरीत मृत्यू झाला होता.

अणू बॉम्बचा स्फोटानंतर रेडिएशनचा धोका वाढतो. अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणू बॉम्ब टाकले होते. त्यावेळी अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी 80,000 हजारापेक्षा जास्त व्यक्तीचा त्वरीत मृत्यू झाला होता.

2 / 5
अणू बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होता. त्यानंतर पाऊस पडतो. हा पाऊस रेडिओधर्मी असतो. त्याला काळा पाऊससुद्धा म्हटला जातो. या पावसाचा प्रत्येक थेंब विषासारखा असतो.

अणू बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होता. त्यानंतर पाऊस पडतो. हा पाऊस रेडिओधर्मी असतो. त्याला काळा पाऊससुद्धा म्हटला जातो. या पावसाचा प्रत्येक थेंब विषासारखा असतो.

3 / 5
अणू बॉम्बच्या स्फोटानंतर पडणार पाऊस खूप धोकादायक असतो. त्यामध्ये रेडिओएक्टिव कण, धूळ आणि राखेचे तत्व असतात. हा पाऊस काळा असतो. या पावसाचे थेंब अंगावर पडल्यावर जळजळ होत असते. वनस्पतींसाठीही हा पाऊस घातक असतो.

अणू बॉम्बच्या स्फोटानंतर पडणार पाऊस खूप धोकादायक असतो. त्यामध्ये रेडिओएक्टिव कण, धूळ आणि राखेचे तत्व असतात. हा पाऊस काळा असतो. या पावसाचे थेंब अंगावर पडल्यावर जळजळ होत असते. वनस्पतींसाठीही हा पाऊस घातक असतो.

4 / 5
अण्वस्त्रानंतर पडणाऱ्या काळ्या पावसामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. तसेच या काळ्या पावसाचे परिणाम अनेक वर्षांपर्यंत दिसून येतात. यामुळे अण्वस्त्र हल्ला हा घातक असतो. जगात अमेरिकेशिवाय अजून कोणीही अण्वस्त्राचा वापर केला नाही. भारताने प्रथम अण्वस्त्र हल्ला न करण्याचे बंधन स्वत:वर घातले आहे.

अण्वस्त्रानंतर पडणाऱ्या काळ्या पावसामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. तसेच या काळ्या पावसाचे परिणाम अनेक वर्षांपर्यंत दिसून येतात. यामुळे अण्वस्त्र हल्ला हा घातक असतो. जगात अमेरिकेशिवाय अजून कोणीही अण्वस्त्राचा वापर केला नाही. भारताने प्रथम अण्वस्त्र हल्ला न करण्याचे बंधन स्वत:वर घातले आहे.

5 / 5
Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?