AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अण्वस्त्र हल्ल्यानंतर पाऊस का पडतो? पाण्याचा प्रत्येक थेंब करतो विषाचे काम

Black Rain After Nuclear Attack: भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावादरम्यान पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून अण्वस्त्र हल्ल्याची पोकळ धमकी भारताला दिली जात होती. परंतु अण्वस्त्र हल्ल्यामुळे होणारे नुकसान आणि त्याचे परिणाम याची माहिती पाकिस्तानमधील त्या राज्यकर्त्यांना नाही. दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न असल्यामुळे भारत-पाकिस्तान तणाव अण्वस्त्र युद्धापर्यंत जाण्याची शक्यता नाही.

| Updated on: May 10, 2025 | 12:01 PM
Share
अण्वस्त्र हल्ला झाल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम होत असतात. अण्वस्त्र हल्ल्यामुळे जीवीत आणि मोठ्या प्रमाणावर वित्त हानी होते. परंतु अण्वस्त्र हल्ल्यानंतर पाऊस पडतो. या पावसाचा प्रत्येक थेंब विषारी असतो. अण्वस्त्र हे त्याच्या स्फोटक क्षमतेपेक्षा जास्त धोकादायक असतात.

अण्वस्त्र हल्ला झाल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम होत असतात. अण्वस्त्र हल्ल्यामुळे जीवीत आणि मोठ्या प्रमाणावर वित्त हानी होते. परंतु अण्वस्त्र हल्ल्यानंतर पाऊस पडतो. या पावसाचा प्रत्येक थेंब विषारी असतो. अण्वस्त्र हे त्याच्या स्फोटक क्षमतेपेक्षा जास्त धोकादायक असतात.

1 / 5
अणू बॉम्बचा स्फोटानंतर रेडिएशनचा धोका वाढतो. अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणू बॉम्ब टाकले होते. त्यावेळी अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी 80,000 हजारापेक्षा जास्त व्यक्तीचा त्वरीत मृत्यू झाला होता.

अणू बॉम्बचा स्फोटानंतर रेडिएशनचा धोका वाढतो. अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणू बॉम्ब टाकले होते. त्यावेळी अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी 80,000 हजारापेक्षा जास्त व्यक्तीचा त्वरीत मृत्यू झाला होता.

2 / 5
अणू बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होता. त्यानंतर पाऊस पडतो. हा पाऊस रेडिओधर्मी असतो. त्याला काळा पाऊससुद्धा म्हटला जातो. या पावसाचा प्रत्येक थेंब विषासारखा असतो.

अणू बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होता. त्यानंतर पाऊस पडतो. हा पाऊस रेडिओधर्मी असतो. त्याला काळा पाऊससुद्धा म्हटला जातो. या पावसाचा प्रत्येक थेंब विषासारखा असतो.

3 / 5
अणू बॉम्बच्या स्फोटानंतर पडणार पाऊस खूप धोकादायक असतो. त्यामध्ये रेडिओएक्टिव कण, धूळ आणि राखेचे तत्व असतात. हा पाऊस काळा असतो. या पावसाचे थेंब अंगावर पडल्यावर जळजळ होत असते. वनस्पतींसाठीही हा पाऊस घातक असतो.

अणू बॉम्बच्या स्फोटानंतर पडणार पाऊस खूप धोकादायक असतो. त्यामध्ये रेडिओएक्टिव कण, धूळ आणि राखेचे तत्व असतात. हा पाऊस काळा असतो. या पावसाचे थेंब अंगावर पडल्यावर जळजळ होत असते. वनस्पतींसाठीही हा पाऊस घातक असतो.

4 / 5
अण्वस्त्रानंतर पडणाऱ्या काळ्या पावसामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. तसेच या काळ्या पावसाचे परिणाम अनेक वर्षांपर्यंत दिसून येतात. यामुळे अण्वस्त्र हल्ला हा घातक असतो. जगात अमेरिकेशिवाय अजून कोणीही अण्वस्त्राचा वापर केला नाही. भारताने प्रथम अण्वस्त्र हल्ला न करण्याचे बंधन स्वत:वर घातले आहे.

अण्वस्त्रानंतर पडणाऱ्या काळ्या पावसामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. तसेच या काळ्या पावसाचे परिणाम अनेक वर्षांपर्यंत दिसून येतात. यामुळे अण्वस्त्र हल्ला हा घातक असतो. जगात अमेरिकेशिवाय अजून कोणीही अण्वस्त्राचा वापर केला नाही. भारताने प्रथम अण्वस्त्र हल्ला न करण्याचे बंधन स्वत:वर घातले आहे.

5 / 5
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.