AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिन्ह गोठवलंय, पण रक्त पेटवलंय, मुंबईबाहेर कुणाची पोस्टरबाजी?

निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

चिन्ह गोठवलंय, पण रक्त पेटवलंय, मुंबईबाहेर कुणाची पोस्टरबाजी?
| Updated on: Oct 10, 2022 | 12:47 PM
Share

पुणे : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात (Pune) ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पुण्यात कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी पोस्टर (Poster) लावण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये चिन्ह गोठलंय पण रक्त पेटवलंय  अशा अशयाचा मजकूर छापण्यात आला आहे. सोबतच आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेबत ठाकरे, जय महाराष्ट्र अशा अशयाचे देखील काही पोस्टर पुण्यात झळकले आहेत.

शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आल्यानं निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत दोन्ही गटाला शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे,

पुण्यात जोरदार पोस्टरबाजी

पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकार्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.  चिन्ह गोठलंय पण रक्त पेटवलंय  अशा अशयाचा मजकूर छापण्यात आला आहे. सोबतच आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेबत ठाकरे, जय महाराष्ट्र  अशा अशयाचे पोस्टर देखील लावण्यात आले आहेत.

ठाकरे गटाची न्यायालयात धाव

दरम्यान दुसरीकडे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धावे घेतली आहे. ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली हाय कोर्टत याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या या याचिकेवर दिल्ली हाय कोर्टात उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.