
Rajya Sabha Election | मविआच्या प्रस्तावानंतरही भाजप निवडणूक लढण्यावर ठाम
सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज्यसभेच्या सहाव्या जागेची निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ, सागर बंगल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं होतं.
राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार लढवण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता निवडणूकीतून माघार नाहीच, अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे. तिसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव झाल्याचाही भाजपमधील सूत्रांकडून करण्यात आलाय. राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. अशातच भाजप उमेदवारी अर्ज माघारी घेणार नाही, असं सांगितलं जातंय.
Published on: Jun 03, 2022 12:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विजेच्या तारेला हात लावला तरी काहींना करंट बसत नाही... मोठं कारण समोर
दागिने खरेदीसाठी गर्दी वाढणार, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
मोदींचं पंतप्रधानपद जाणार? 8 महिन्यात मोठं काहीतरी घडणार...
Video : ती आली, हवेत उडाली अन्... व्हायरल व्हिडिओचं रहस्य काय
पॉपकॉर्नला केवळ एक जंक फूड समजू नका, 'हे' आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
अमरावती : हरिसाल वनपरिक्षेत्रात वाघाचे चार नवे छावे
बुलढाणा : शेगावमध्ये भाविकांची गर्दी
कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना सवाल
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात बोरी आणि सुखेड गावात अनोखी प्रथा
जळगाव - महापालिकेत प्रवेशद्वारावरच सत्ताधारी भाजप नगरसेवकासह नागरिकांचे ठिय्या आंदोलन