AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arvind Sawant : भाजपचे निर्णय सामाजिक हिताचे नसून फक्त राजकीय हेतू समोर ठेवून घेतले, अरविंद सावंत यांची टीका

आज देशात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई आणि बेरोजगारी आहे. परंतु आजच्या अर्थसंकल्पात आशादायी चित्र मात्र दिसत नाही.

Arvind Sawant : भाजपचे निर्णय सामाजिक हिताचे नसून फक्त राजकीय हेतू समोर ठेवून घेतले, अरविंद सावंत यांची टीका
arvind sawant Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 01, 2023 | 2:15 PM
Share

प्रदीप कापसे, मुंबई : आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) लोकसभेत साजरा करण्यात आला, मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य जनतेच्या हिताचा अधिक विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर कृषी आणि शालेय शिक्षणाच्या बाबतीत सुध्दा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर अरविंद सावंत यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावरती (Nirmala sitaraman) जोरदार टीका केली आहे. भाजपचे निर्णय सामाजिक हिताचे नसून फक्त राजकीय हेतू समोर ठेवून घेतले असल्याची टीका अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली आहे.

हा अर्थसंकल्प उद्याची निवडणूक तोंडासमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत भाजपच्या सरकारने सामान्याचं कंबरडं मोडलं आहे. त्याचबरोबर अनेक चांगल्या गोष्टी सामान्यांच्या हिताच्या घेतलेल्या नाहीत. त्याचबरोबर आजच्या अर्थसंकल्पात कर प्रणालीबाबत फक्त चांगला निर्णय घेतला असल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं.

आज देशात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई आणि बेरोजगारी आहे. परंतु आजच्या अर्थसंकल्पात आशादायी चित्र मात्र दिसत नाही. पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने अर्थसंकल्प जाहीर केल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली.

Follow Us
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...