AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atal Bihari Vajpayee: ‘गीत नया गाता हूँ…’ ऐका अटल बिहारी वाजपेयी यांची प्रसिद्ध कविता…

Geet Naya Gata Hu: 'गीत नया गाता हूँ' ही त्यांची कविता पुन्हा-पुन्हा ऐकली जाते. वाजपेयींच्या पुण्यातिथी निमित्त तीच त्यांची कविता...

Atal Bihari Vajpayee: 'गीत नया गाता हूँ...' ऐका अटल बिहारी वाजपेयी यांची प्रसिद्ध कविता...
| Updated on: Aug 16, 2022 | 10:57 AM
Share

अटल बिहारी वाजपेयी… कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाचा परिपूर्ण मेळ… त्यांचं भाषण म्हणजे ऐकणाऱ्याच्या मन परिवर्तनाची हमी… त्यांच्या कविता म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा मेळ… देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची आज चौथी पुण्यतिथी आहे. आज त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. त्यांच्या अनेक कवितांनी अनेकांना प्रेरणा दिली. जगण्याची नवी उमेद दिली.  ‘कदम मिला कर चलना होगा बाधाएँ आती हैं आएँ’, ‘आओ फिर से दिया जलाएँ आओ फिर से दिया जलाएँ’, ‘कौरव कौन-कौन पांडव कौरव कौन’ या त्यांच्या कविता जगण्याचा अर्थ सांगतात. ‘गीत नया गाता हूँ’ (Geet Naya Gata Hu) ही त्यांची कविता पुन्हा-पुन्हा ऐकली जाते. वाजपेयींच्या पुण्यातिथीनिमित्त त्यांची तीच कविता…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.