AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्यावरण मंत्री पत्री पुलासाठी दोनदा आले, नदी पात्रात सुरु असलेल्या आंदोलनाला एकदा तरी भेट द्या, मनसेची मागणी  

या मुद्याकडे आज पुन्हा मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे. (Raju Patil Aditya Thackeray)

पर्यावरण मंत्री पत्री पुलासाठी दोनदा आले, नदी पात्रात सुरु असलेल्या आंदोलनाला एकदा तरी भेट द्या, मनसेची मागणी  
राजू पाटील, आदित्य ठाकरे
| Updated on: Feb 22, 2021 | 12:08 AM
Share

कल्याण : “प्रदूषण रोखण्यासाठी 11 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. लाखो नागरिकांच्या जिविताचा विषय आहे. पत्री पुलासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दोनदा कल्याणमध्ये आले. मात्र त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन मार्ग काढला पाहिजे ही विनंती, सरकारचे लक्ष नाही. कल्याण डोंबिवलीकरांवर कधी कृपादृष्टी होईल हे आम्हाला माहीत नाही,” असे विधान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले आहेत. (MNS MLA Raju Patil Demand Aditya Thackeray to Visit Ulhas River Pollution agitation)

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी नदी पात्रता आंदोलन सुरु केले आहे. नदी प्रदूषण रोखण्यावर जोर्पयत ठोस तोडगा काढला जात नाही. तोर्पयत आंदोलन मागे घेतले जाणार नाही या मुद्द्यावर निकम ठाम आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनेत काहीही तथ्य नाही, असे वक्तव्य राजू पाटील यांनी केले. नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आंदोलनासाठी मनसेचा पाठिंबा दिला होता. या मुद्याकडे आज पुन्हा मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

नदी प्रदूषणाचा मुद्दा हा पर्यावरणाशी संबंधित आहे. प्रदूषणप्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष द्यावे, याकडे राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे. आदित्य ठाकरे पत्री पूलासाठी कल्याणमध्ये दोनदा आले होते. त्यांनी कल्याणमध्ये येऊन नदी प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : जितेंद्र आव्हाड यांचं ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण

वाशीममधील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.