Sanjay Raut : मुंडे जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचा जीव वाचला असता- संजय राऊत
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत, मुंडे जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे जीव वाचला असता असे म्हटले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. त्यांनी, गोपिनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाला होता. मानसिकदृष्ट्या त्रास दिला जात होता. मानसिक आघात केले जात होते. आम्ही दिल्लीत होतो. ते पवारांना भेटले. ते सज्जन गृहस्थ होते. त्यांनी अशाप्रकारच्या पक्षांतराला विरोध केला होता. त्यामुळे त्यांना आहात, तिथे थांबण्यास सांगितलं होतं. काँग्रेसमध्ये आले असते तर प्राण वाचले असते असे म्हटले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
