AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना योग्य वेळी लाथ मारली : अबू आझमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी देवेंद्र फडणवीस यांना लाथ मारली, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली (abu azmi criticises uddhav Thackeray) आहे.

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना योग्य वेळी लाथ मारली : अबू आझमी
| Updated on: Jan 13, 2020 | 11:34 AM
Share

वर्धा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी देवेंद्र फडणवीस यांना लाथ मारली, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली (abu azmi criticises uddhav Thackeray) आहे. वर्ध्यात समाजवादी पक्षाची जनजागृती यात्रा पोहोचली. यावेळी अबू आझमी यांनी केंद्र सरकारच्या एनआरसी, CAA कायद्यावरही टीका केली.

“मी महाराष्ट्रातील सर्व जाती, अनुसचित जाती, जमातींना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बरोबर योग्य वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लाथ मारली आणि एक नवी महाविकासाआघाडी स्थापन केली. अन्यथा महाराष्ट्रात उत्तरप्रदेशासारखी स्थिती असती,” असेही अबू आझमी म्हणाले.

“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू, मुस्लीम, शीख हे सर्व एकत्र असतील असे शिकवले आहे. उत्तरप्रदेशात पोलिसांचे काही लोक गुंडागर्दी, मारहाण, दगडफेक करतात. शांतेतत आंदोलन सुरु असेल तेथे जाऊन लाठीचार्ज करतात. गाड्यांवर पेट्रोल टाकून त्या जाळतात,” असेही ते यावेळी (abu azmi criticises uddhav Thackeray) म्हणाले.

NRC आणि CAA च्या विरोधात समाजवादी पार्टीच्यावतीने अबू आझमी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात 1 लाख किलोमीटर यात्रा करून असहकार आंदोलन करण्यात येत आहे. वर्ध्यातील आंदोलन अबू आजमी त्यांनी फडणवीसांवर टीका केली. तर उद्धव ठाकरे यांची स्तुती केली आहे. पत्रकार परिषदेत टीका करून नागरिकत्व कायद्याचा विरोध केला आहे.

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.