AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्रिकेत ग्रहांची अशी स्थिती ठरते विवाहाच्या विलंबाचे कारण

काही जणांच्या कुंडलीतील दोषांमुळे लग्नानंतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात, ज्यामुळे विवाहात अडथळे येतात.

पत्रिकेत ग्रहांची अशी स्थिती ठरते विवाहाच्या विलंबाचे कारण
Marriage Image Credit source: Social Media
| Updated on: May 06, 2023 | 3:37 PM
Share

मुंबई, काहीवेळा कुंडलीतील ग्रह-नक्षत्रांच्या वाईट स्थितीचाही वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. काही लोकांना लग्नात खूप विलंबाचा सामना (Delay in marriage)  करावा लागतो तर काही लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येतात. काही जणांच्या कुंडलीतील दोषांमुळे लग्नानंतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात, ज्यामुळे विवाहात अडथळे येतात. चला जाणून घेऊया लग्नात येणाऱ्या अडथळ्यांमागची कारणे आणि ते कसे दूर करता येतील.

या ग्रहांमुळे येतात वैवाहिक जीवनात अडथळे

कुंडलीत मंगळ दोष असल्यास विवाहात वारंवार अडथळे येतात. सातव्या घराचा स्वामी दुर्बल राशीमध्ये स्थित असेल तर राशीचे लोकं दुर्बल होतात. त्याचा परिणाम होऊन लग्नालाही उशीर होतो. पत्रिकेत गुरू ग्रहाची अशुभ ग्रहाशी युती असेल तरी वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमजोर असल्यास विवाहात अडथळ्यांना सामोरे जावे लागते. जन्म कुंडलीच्या नवव्या भागाला नवांश कुंडली म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार नववंश कुंडलीमध्ये दोष असला तरी त्या व्यक्तीचे लग्न होण्यास उशीर होतो.

जलद विवाह उपाय

लवकर विवाहासाठी मंगळ दोषाचे निराकरण करावे लागेल. ज्याच्या लग्नाला उशीर होत असेल त्याने जास्तीत जास्त पिवळे कपडे घालावेत. दुर्गा सप्तशतीतील अर्गलस्तोत्रमचे रोज पठण केल्याने अविवाहितांना लाभ होतो. गणपतीची आराधना करून त्याला लाडू अर्पण करा.

असे केल्याने अविवाहित लोकांच्या विवाहात येणारे सर्व अडथळे दूर होतात. अविवाहित मुलींनी गणपतीला मालपुवा अर्पण करावा. लवकर विवाहासाठी, नवग्रह यंत्र आपल्या पूजास्थानी स्थापित करा आणि दररोज त्याची पूजा करा. दर गुरुवारी पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ केल्याने लवकर लग्न होण्यास मदत होते. शिव-पार्वतीची विधिवत पूजा केल्याने विवाहाची मनोकामना पूर्ण होते, असे मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....