AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून व्यक्ती कधीही समाधानी होत नाही, त्याचा लोभ वाढतच जातो

आचार्य यांच्या धोरणांमुळेच चंद्रगुप्त हा सामान्य मुलगा अखंड भारताचा चक्रवर्ती सम्राट बनला. आयुष्यभर आचार्य चाणक्य लोकांना मदत करत राहिले आणि त्यांना धर्माचा मार्ग दाखवत राहिले. त्यावेळी आचार्य यांनी असे पुस्तक लिहिले होते, ज्यामध्ये सुखी आयुष्याची सूत्रे सांगण्यात आली आहेत (Acharya Chanakya Said Human Will Be Never Satisfied From Money Food And Life In Chanakya Niti)

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून व्यक्ती कधीही समाधानी होत नाही, त्याचा लोभ वाढतच जातो
Acharya_Chanakya
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jun 10, 2021 | 12:06 PM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांची धोरणे शेकडो वर्षांपासून लोकांना मार्गदर्शन करत आहेत आणि आजही ते अगदी अचूक असल्याचे सिद्ध झाले आहेत. आचार्य यांच्या धोरणांमुळेच चंद्रगुप्त हा सामान्य मुलगा अखंड भारताचा चक्रवर्ती सम्राट बनला. आयुष्यभर आचार्य चाणक्य लोकांना मदत करत राहिले आणि त्यांना धर्माचा मार्ग दाखवत राहिले. त्यावेळी आचार्य यांनी असे पुस्तक लिहिले होते, ज्यामध्ये सुखी आयुष्याची सूत्रे सांगण्यात आली आहेत (Acharya Chanakya Said Human Will Be Never Satisfied From Money Food And Life In Chanakya Niti).

हे पुस्तक चाणक्य नीति म्हणून ओळखले जाते. चाणक्य नीतिमध्ये नमूद केलेल्या यशाच्या सूत्राचे पालन करून लोक आजही आपले आयुष्य आनंदी करू शकतात आणि जीवनातल्या चढ-उतारांवर सहज विजय मिळवू शकतात. आचार्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा तीन गोष्टी नमूद केल्या आहेत, ज्या पुरेशा असल्या तर व्यक्तीने त्यावर समाधान व्यक्त करावे. परंतु तरीही काहीजण समाधानी नसतात. ते नेहमी या गोष्टींकडे अधिक आकर्षित होतात. त्या गोष्टी काय आहेत ते जाणून घ्या –

पैसा –

पैसा ही अशी गोष्ट आहे जी एखाद्या व्यक्तीकडे कितीही असेल तरी त्याचे मन कधीही समाधानी राहात नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात अधिकाधिक पैसे मिळवण्याची इच्छा असते. हा लोभ कधीकधी त्याला चुकीच्या मार्गावरही नेतो आणि त्याला दलदलमध्ये प्रदेशात ढकलतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने पैशांच्या बाबतीत समाधानी राहायला शिकले पाहिजे.

आयुष्य –

प्रत्येकाला माहित आहे की एक दिवस मृत्यू निश्चित आहे, तरीही जगण्याची इच्छा संपत नाही. माणूस आसक्ती आणि भ्रमात इतका अडकतो की त्याचे शरीर जरी समर्थन देत नसले तरीसुद्धा त्याला अधिक आयुष्य जगण्याची इच्छा असते. प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवले पाहिजे की आयुष्य लहान असू शकते, परंतु असे असले पाहिजे की लोकांना ते अनेक वर्षांपर्यंत स्मरण केलं पाहिजे. म्हणून आयुष्य सार्थक करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जेवढंही जीवन मिळाले आहे ते आनंदाने जगा आणि जगात आनंद पसरवण्याचा प्रयत्न करा.

जेवण –

एखाद्या व्यक्तीला नेहमीच संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्याचे शरीर निरोगी राहील. अन्न ही आपल्या शरीराची गरज आहे, म्हणून ते खाणे आवश्यक आहे. परंतु काही लोक चव भ्रमात इतके अडकतात की अनेक पदार्थ खाल्ल्यानंतरही त्यांचे मन भरत नाही. त्यांना कायमच काहीतरी किंवा खाण्याची इच्छा असते.

Acharya Chanakya Said Human Will Be Never Satisfied From Money Food And Life In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : कठीण काळातही हे 4 मित्र तुमच्या सोबत असतात, जाणून घ्या

Chanakya Niti | ज्या व्यक्तीमध्ये हे 5 गुण असतात, ते वाईट काळातही संयम ठेवतात

Chanakya Niti: एखादा व्यक्ती लोकांचा आवडता लीडर कसा होतो? चाणक्य म्हणतात हे 4 गुण महत्वाचे!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या