Chanakya Niti | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर ‘या’ चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य खूप मोठे मुत्सद्दी आणि राजकारणी होते (Acharya Chanakya). त्यांच्या धोरणांचा मार्ग अवलंब करुन बरीच साम्राज्ये स्थापन झाली. आजही ते नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्राचे सर्वश्रेष्ठ अभ्यासक मानले जातात.

Chanakya Niti | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर 'या' चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Chanakya Niti
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 9:48 AM

मुंबई : आचार्य चाणक्य खूप मोठे मुत्सद्दी आणि राजकारणी होते (Acharya Chanakya). त्यांच्या धोरणांचा मार्ग अवलंब करुन बरीच साम्राज्ये स्थापन झाली. आजही ते नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्राचे सर्वश्रेष्ठ अभ्यासक मानले जातात. त्यांची धोरणे लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य यांच्या नीति ग्रंथात जीवनाच्या यशाबद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. या धोरणांचे अनुसरण करुन, एखादी व्यक्ती आपल्या जीवनाचे लक्ष्य प्राप्त करु शकते (Acharya Chanakya Said These Four Things Are Very Important In Life For Success In Chanakya Niti).

जर तुम्हाला आयुष्यात यश मिळत नसेल, तर चाणक्य नीतिमध्ये याबाबच सांगण्यात आले आहे. ज्याचा अवलंब करुन तुम्ही यश मिळवू शकता. चाणक्यच्या सहाव्या अध्यायातील एका श्लोकात त्याचे वर्णन आहे.

प्रभूंतकार्यनल्पंवातन्नरछ कर्तुमिच्छति| सर्वारंभेणतत्कार्यं सिंहादेकप्रचक्षते||

नेहमी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा

या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाचे लक्ष्य सिंहासारखे असले पाहिजे. ज्याप्रमाणे सिंह आपल्या शिकारावर लक्ष ठेवतो आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा तो संधी साधतो. त्याचप्रमाणे, त्या व्यक्तीचे लक्षदेखील त्याच्या ध्येयाकडे असले पाहिजे.

प्रामाणिकपणे कार्य करा

आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही कामात यश हे काम आपण किती कष्टाने आणि प्रामाणिकपणे केले यावर अवलंबून असते. काम लहान असो की मोठे, ते काम पूर्ण प्रामाणिकपणाने केले पाहिजे.

एकाग्रता

चाणक्य नीतिनुसार, एखाद्या व्यक्तीला त्याच्या क्षेत्रात यश मिळेल की नाही हे त्याच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे. यश मिळविण्यासाठी एखाद्या व्यक्तीने त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे त्याचा मार्ग सुलभ होतो.

स्वतःवर विश्वास ठेवा

यशाचा मार्ग मिळविण्यासाठी आत्मविश्वास असणे आवश्यक असते. या कठीण मार्गाने व्यक्तीला त्याची इच्छाशक्ती स्थिर ठेवावी लागते. कारण काही वेळाने हिंम्मत कमी होऊ लागते. शेवटपर्यंत स्वत:वर विश्वास ठेवणारी व्यक्ती जीवनात यश मिळविण्यास सक्षम असते.

Acharya Chanakya Said These Four Things Are Very Important In Life For Success In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.