AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | कधीही आपल्या आर्थिक संकटाबद्दल कोणाशीही बोलू नका, आचार्य चाणक्यांनी सांगितले कारण

आयुष्यात यशस्वी व्हाव असं प्रत्येकालाच वाटत असतं. यश मिळवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्नही करत असतो. पण तुम्हाला जीवनात लवकर यशस्वी व्हायचे असेल, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे.

Chanakya Niti | कधीही आपल्या आर्थिक संकटाबद्दल कोणाशीही बोलू नका, आचार्य चाणक्यांनी सांगितले कारण
Chanakya
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 7:51 AM
Share

मुंबई : आयुष्यात यशस्वी व्हाव असं प्रत्येकालाच वाटत असतं. यश मिळवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्नही करत असतो. पण तुम्हाला जीवनात लवकर यशस्वी व्हायचे असेल, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळात ही खऱ्या उतरतात. अनेक वर्षांपूर्वी आचार्य चाणक्यांनी लिहिलेली नीतिशास्त्र आजही लोकांना यशाचा मूळ मंत्र शिकवून जाते.

आचार्य चाणक्य यांनी व्यवसायापासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत अतिशय अचूक आणि सविस्तर गोष्टी नीतिशास्त्रात मांडल्या आहेत. आयुष्य जगताना आपण खूप चुका करतो. आणि बऱ्याच चुका माणसं ओळखता न आल्यामुळे होतात. त्यामुळे कोणावर तरी विश्वास ठेवताना आपण चाणक्यनीतील काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

चाणक्य नीतीशास्त्रामध्ये सांगितात की जेव्हा दोन ज्ञानी लोक एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्या संवादातून कोणीही अचानक मधूनबाहेर पडू नये, कारण जेव्हा दोन ज्ञानी लोक भेटतात तेव्हा ते ज्ञानाच्या अनेक चांगल्या गोष्टी करतात. त्यातून अनेक कल्पना जन्माला येत असतात.

चाणक्य नीतीनुसार, एखाद्या ठिकाणी पती-पत्नीच्या कोणत्याही वादामध्ये तिसऱ्या व्यक्तीने येऊ नये. त्यामुळे पती पत्नीचे नाते खराब होते.

चाणक्य नीतीनुसार, ज्ञानी माणूस कधीही त्याच्या आर्थिक अडचणींवर चर्चा करत नाही. अशा व्यक्ती आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पर्याय शोधतात,

आचार्य चाणक्यांच्या मते, तुमच्या सर्वात मोठ्या योजना नेहमी स्वत: जवळ ठेवा. यामुळे तुम्हाला तुमच्या यशापर्यत लवकर पोहचण्यास मदत होईल.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

संबंधित बातम्या :

Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.