AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाकुंभाला जाणार असाल तर तिथून ‘या’ वस्तू नक्की घरी आणा, घराची भरभराट होईल

कुंभमेळ्याला १३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यावेळी प्रयागराजमध्ये महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाकुंभाला जाणार असाल तर तिथून 'या' वस्तू नक्की घरी आणा, घराची भरभराट होईल
| Edited By: | Updated on: Dec 20, 2024 | 8:39 PM
Share

आपल्या सनातन धर्मात विशिष्ट तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने तुमच्या जीवनासाठी शुभ मानले जाते. महाकुंभमेळा दर १२ वर्षांनी भरतो. प्रयागराजच्या संगमनगरीत १३ जानेवारी २०२५ पासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात या महाकुंभाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी महाकुंभमेळ्यात स्नान करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि अनेक पटीने अधिक पुण्यफळ मिळते. त्यामुळे जर तुम्ही महाकुंभाला जाणार असाल तर तेथून या वस्तू नक्की तुमच्या घरी आणा. असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि एक सकारात्मक ऊर्जा येते, असे म्हटले जाते. यासोबत नशिबाची साथ मिळते.

माती

प्रयागराज हे गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा संगम आहे, म्हणून या शहराला संगम नगरी असेही म्हणतात. संगमाच्या काठावर होणाऱ्या महाकुंभमेळ्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे महाकुंभमेळ्याला जात असाल तर इथून संगमाची माती नक्की घरी आणा. कारण पौराणिक कथेनुसार, जेव्हा देव व दानवांमध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा प्रयागराजमधील अमृत कलशातून अमृताचे काही थेंब पडले. यासाठी, प्रयागराजची माती अत्यंत शुभ मानली जाते. महाकुंभ मेळ्यातून आणलेली संगमाची माती पूजेच्या ठिकाणी किंवा मुख्य दरवाजावर ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

शिवलिंग

महाकुंभमेळ्यातून तुम्ही शिवलिंग घरी आणणेही अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. याशिवाय हवं असेल तर पारस पाषाण देखील घरी आणू शकता. ते हे पारस पाषाण तुम्ही देवघरात ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते.

गंगेचे पवित्र जल गंगाजल

तुमच्या घरातील सदस्य महाकुंभामेळ्यात जात असतील तर तेथून गंगेचं पाणी आणायला विसरू नका. कारण गंगेचं पाणी घरी आणून देवघरात किंवा कोणत्याही स्वच्छ ठिकाणी ठेवावे. यामुळे घरात सुख-शांती आणि समृद्धी येते. त्याचबरोबर कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

तुळस

महाकुंभमेळ्यातून ही तुम्ही तुळशीचे रोप घरी आणू शकता. तुळस घरात ठेवल्याने दारिद्र्य दूर होऊन आर्थिक स्थिती मजबूत होते. त्याचबरोबर लक्षात ठेवा की संध्याकाळी नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावा आणि सकाळी पाणी अर्पण करा. तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. त्याचबरोबर धनलाभात ही आशीर्वाद मिळतो.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार