Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते या 3 प्रकारच्या लोकांपासून लांबच राहा, नाहीतर नुकसान अटळ

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे.

| Updated on: Jan 11, 2022 | 8:17 AM
आचार्य चाणक्यांना त्यांच्या ज्ञानातून आणि अनुभवातून जे काही ज्ञात आणि समजले आहे, आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये  आपण आपले आयुष्य कसे जगायला हवे याबाबत सांगितले आहे.

आचार्य चाणक्यांना त्यांच्या ज्ञानातून आणि अनुभवातून जे काही ज्ञात आणि समजले आहे, आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आपण आपले आयुष्य कसे जगायला हवे याबाबत सांगितले आहे.

1 / 5
चाणक्य नीतीनुसार, ज्या व्यक्तीमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखण्याची क्षमता नाही अशा व्यक्तीला कोणीही रोखू शकत नाही. चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने काही बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसे न केल्यास नुकसान होण्याची खात्री आहे. चला तर मग जाणून घेऊयात आपल्याला कोणत्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे असते.

चाणक्य नीतीनुसार, ज्या व्यक्तीमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखण्याची क्षमता नाही अशा व्यक्तीला कोणीही रोखू शकत नाही. चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने काही बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसे न केल्यास नुकसान होण्याची खात्री आहे. चला तर मग जाणून घेऊयात आपल्याला कोणत्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे असते.

2 / 5
स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा - चाणक्य नीतिनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करु शकतात.

स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा - चाणक्य नीतिनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करु शकतात.

3 / 5
रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीकडे जास्त राग आहे आणि ज्याच्याकडे शस्त्रे आहेत त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. असे लोक रागाच्या भरात काहीही करू शकतात जे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीकडे जास्त राग आहे आणि ज्याच्याकडे शस्त्रे आहेत त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. असे लोक रागाच्या भरात काहीही करू शकतात जे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

4 / 5
 जास्त स्तुती करणाऱ्यांपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार, चेहऱ्यावर स्तुती करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. असे लोक नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. चाणक्य नीतीनुसार, जे लोक चेहऱ्यावर स्तुती करतात आणि पाठीमागे वाईट करतात,असे लोक तुमच्या विश्वासास पात्र नसतात.

जास्त स्तुती करणाऱ्यांपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार, चेहऱ्यावर स्तुती करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. असे लोक नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. चाणक्य नीतीनुसार, जे लोक चेहऱ्यावर स्तुती करतात आणि पाठीमागे वाईट करतात,असे लोक तुमच्या विश्वासास पात्र नसतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.