AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते या 3 प्रकारच्या लोकांपासून लांबच राहा, नाहीतर नुकसान अटळ

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे.

| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 8:17 AM
Share
आचार्य चाणक्यांना त्यांच्या ज्ञानातून आणि अनुभवातून जे काही ज्ञात आणि समजले आहे, आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये  आपण आपले आयुष्य कसे जगायला हवे याबाबत सांगितले आहे.

आचार्य चाणक्यांना त्यांच्या ज्ञानातून आणि अनुभवातून जे काही ज्ञात आणि समजले आहे, आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आपण आपले आयुष्य कसे जगायला हवे याबाबत सांगितले आहे.

1 / 5
चाणक्य नीतीनुसार, ज्या व्यक्तीमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखण्याची क्षमता नाही अशा व्यक्तीला कोणीही रोखू शकत नाही. चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने काही बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसे न केल्यास नुकसान होण्याची खात्री आहे. चला तर मग जाणून घेऊयात आपल्याला कोणत्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे असते.

चाणक्य नीतीनुसार, ज्या व्यक्तीमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखण्याची क्षमता नाही अशा व्यक्तीला कोणीही रोखू शकत नाही. चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने काही बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसे न केल्यास नुकसान होण्याची खात्री आहे. चला तर मग जाणून घेऊयात आपल्याला कोणत्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे असते.

2 / 5
स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा - चाणक्य नीतिनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करु शकतात.

स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा - चाणक्य नीतिनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करु शकतात.

3 / 5
रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीकडे जास्त राग आहे आणि ज्याच्याकडे शस्त्रे आहेत त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. असे लोक रागाच्या भरात काहीही करू शकतात जे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीकडे जास्त राग आहे आणि ज्याच्याकडे शस्त्रे आहेत त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. असे लोक रागाच्या भरात काहीही करू शकतात जे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

4 / 5
 जास्त स्तुती करणाऱ्यांपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार, चेहऱ्यावर स्तुती करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. असे लोक नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. चाणक्य नीतीनुसार, जे लोक चेहऱ्यावर स्तुती करतात आणि पाठीमागे वाईट करतात,असे लोक तुमच्या विश्वासास पात्र नसतात.

जास्त स्तुती करणाऱ्यांपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार, चेहऱ्यावर स्तुती करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. असे लोक नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. चाणक्य नीतीनुसार, जे लोक चेहऱ्यावर स्तुती करतात आणि पाठीमागे वाईट करतात,असे लोक तुमच्या विश्वासास पात्र नसतात.

5 / 5
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.