AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

chanakya Niti | आयुष्यात 5 गोष्टीपासून सावध राहा, नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम

आचार्य चाणक्य यांनी आयुष्य जगण्यासाठी गरजेच्या आसणाऱ्या सर्व गोष्टी चाणक्य नीतीमध्ये सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांची दूरदृष्टीमुळे आजच्या काळात योग्य ठरताना दिसत आहे. चाणक्याने धोरणात राजकारणापासून वैयक्तिक जीवनापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी अशा 5 गोष्टी सांगितल्या आहेत.

chanakya Niti | आयुष्यात 5 गोष्टीपासून सावध राहा, नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम
chanakya-niti
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 8:41 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांनी आयुष्य जगण्यासाठी गरजेच्या आसणाऱ्या सर्व गोष्टी चाणक्य नीतीमध्ये सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांची दूरदृष्टीमुळे आजच्या काळात योग्य ठरताना दिसत आहे. चाणक्याने धोरणात राजकारणापासून वैयक्तिक जीवनापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी अशा 5 गोष्टी सांगितल्या आहेत. जर आपण त्या गोष्टी आत्मसात केल्या तर आपल्या आयुष्यातील दु:ख आणि त्रास कमी होण्यास मदत होईल. चाणक्य नीतीच्या 16 व्या अध्यायातील चौथ्या श्लोकात या 7 गोष्टी टाळण्याबाबत वर्णन आहे.

पैसा

या श्लोकात म्हटले आहे की, धनप्राप्तीमुळे माणसामध्ये अभिमानाचा जन्म होतो. या पृथ्वीतलावर असा एकही माणूस नाही ज्याची बुद्धी पैसा मिळाल्यावर बदलत नाही. पैसा आल्यावरही आपली विवेकबुद्धी गमावू नका.

भोग-विलास

माणूस हा भोग आणि ऐशोआरामाच्या चक्रात खूप अडकलेला असतो, जो कोणी त्यात आडवा येतो त्याचा स्वतःवर ताबा राहत नाही, तो नेहमी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दुःखी राहतो. प्रत्येकवेळा त्याला नविन गोष्टी हाव्या असतात. त्यामुळे ते कधीही सुखी राहत नाहीत.

स्त्री

महिलांमुळे माणसाला आयुष्यात कधी ना कधी दु:ख आणि संकटांना सामोरे जावे लागते, मग ते प्रेमामुळे असो वा अन्य कोणतेही कारण.

काळ

आचार्य चाणक्यांच्या मते माणसाचा मृत्यू अनिश्चित आहे, मृत्यू जीवनाचे वास्तव आहे. म्हणूनच काळाच्या दृष्टीकोनातून आजपर्यंत कोणीही टिकले नाही.

वाईट लोक

ज्यांना वाईट सवयी असतात ते कधीच बदलत नाहीत. जर कोणी वाईट आणि चुकीच्या लोकांच्या संगतीत पडले ते पुन्हा चांगले माणूस बनू शकत नाही, ते पुन्हा आपल्या आयुष्यात काहीतरी चुकीचे काम करतात.

इतर बातम्या : 

‘चुकीला माफी नाही’, तुम्ही त्यांना नडले की संबंध तोडलेच म्हणून समजा, 5 राशींच्या व्यक्तींपासून जरा जपून

Door Vastu Tips : दाराशी संबंधित वास्तुदोषामुळे येते दुर्भाग्य, दूर करण्यासाठी करा हे उपाय

Chhath Puja 2021: दिल्लीत यमुना नदीच्या विषारी फेसाच्या पाण्यात भाविकांनी केली छठ पुजा ! बघा फोटो

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.