AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : कठीण समयी आचार्य चाणक्य यांचे 5 संदेश येतील कामी, संकटातून लवकर होईल मुक्ती

चाणक्य नीती तुम्हाला तुमचे आयुष्य घडवायला मदत करते. जर तुम्ही चाणक्य नीती पूर्णपणे वाचली आणि तिचे पालन केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

Chanakya Niti : कठीण समयी आचार्य चाणक्य यांचे 5 संदेश येतील कामी, संकटातून लवकर होईल मुक्ती
chankya nitiImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 04, 2024 | 8:09 PM
Share

चाणक्य निती जीवनात तुम्हाला यश मिळविण्यासाठी मदत करीत असते. जर तुम्ही चाणक्य निती आत्मसात केली आणि तिचे अनुसरण केले तर तुम्हाला यश मिळण्यावाचून राहणार आहे. आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना घडविले. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्र शिकविले आहे. जे चाणक्य नीती नावाने ओळखली जाते. जर तुम्ही चाणक्य नीती वाचली तर जीवनात यशस्वी व्हाल. जीवनात जर अपयश आले तर प्रत्येक व्यक्तीने पाच गोष्टीचे पालन केले तरी कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकतो.

सावधानता बाळगणे –

चाणक्य नितीने संकटाच्या वेळी व्यक्तीने सावध राहीले पाहीजे. कारण संकट काळात लोकांकडे वेळ कमी असतो. आणि आव्हाने मोठी असतात. अशात जर थोडी जरी चूक झाली तर नुकसान पोहचू शकते. त्यामुळे सावध राहायला हवे.

रणनीती –

आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीकडे रणनीती आवश्यक आहे. जर चाणक्यांच्या नीतीनूसार तुम्ही टप्प्या टप्प्याने पाऊले उचलली तर अंतिम विजय तुमचाच आहे. ज्या लोकांकडे आपातकालीन स्थितीत लढण्याची कोणतीही रणनीती नसते तेव्हा हानी होऊ शकतो. त्यामुळे संकटात सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

कुटुंबियांचा सुरक्षा –

संकटकाळात आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे असते आणि ते आपले कर्तव्य देखील असते. त्यामुळे कुटुंबातील लोकांची विशेष काळजी घेतली पाहीजे. असे केले तर तुम्ही संकटातून बाहेर पडू शकता.

आरोग्याची काळजी घेणे –

जर व्यक्तीकडे संकटकाळात धनसंचय असेल तर कितीही मोठे संकट असेल तरी तुम्ही त्यातून तरुन बाहेर येऊ शकता. आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली ठेवली तरी संकटाला हसत सामोरे जाऊ शकता असे आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे.

पैशाची बचत –

व्यक्तीकडे जर पैशांचा साठा असेल तर संकटातून बाहेर पडण्यास मदत होते. कारण संकटाच्या वेळी जर पैशाची कमतरता असेल माणसाला यातून बाहेर पडणे कठीण जाते असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.