AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : कठीण समयी आचार्य चाणक्य यांचे 5 संदेश येतील कामी, संकटातून लवकर होईल मुक्ती

चाणक्य नीती तुम्हाला तुमचे आयुष्य घडवायला मदत करते. जर तुम्ही चाणक्य नीती पूर्णपणे वाचली आणि तिचे पालन केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

Chanakya Niti : कठीण समयी आचार्य चाणक्य यांचे 5 संदेश येतील कामी, संकटातून लवकर होईल मुक्ती
chankya nitiImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 04, 2024 | 8:09 PM
Share

चाणक्य निती जीवनात तुम्हाला यश मिळविण्यासाठी मदत करीत असते. जर तुम्ही चाणक्य निती आत्मसात केली आणि तिचे अनुसरण केले तर तुम्हाला यश मिळण्यावाचून राहणार आहे. आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना घडविले. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्र शिकविले आहे. जे चाणक्य नीती नावाने ओळखली जाते. जर तुम्ही चाणक्य नीती वाचली तर जीवनात यशस्वी व्हाल. जीवनात जर अपयश आले तर प्रत्येक व्यक्तीने पाच गोष्टीचे पालन केले तरी कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकतो.

सावधानता बाळगणे –

चाणक्य नितीने संकटाच्या वेळी व्यक्तीने सावध राहीले पाहीजे. कारण संकट काळात लोकांकडे वेळ कमी असतो. आणि आव्हाने मोठी असतात. अशात जर थोडी जरी चूक झाली तर नुकसान पोहचू शकते. त्यामुळे सावध राहायला हवे.

रणनीती –

आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीकडे रणनीती आवश्यक आहे. जर चाणक्यांच्या नीतीनूसार तुम्ही टप्प्या टप्प्याने पाऊले उचलली तर अंतिम विजय तुमचाच आहे. ज्या लोकांकडे आपातकालीन स्थितीत लढण्याची कोणतीही रणनीती नसते तेव्हा हानी होऊ शकतो. त्यामुळे संकटात सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

कुटुंबियांचा सुरक्षा –

संकटकाळात आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे असते आणि ते आपले कर्तव्य देखील असते. त्यामुळे कुटुंबातील लोकांची विशेष काळजी घेतली पाहीजे. असे केले तर तुम्ही संकटातून बाहेर पडू शकता.

आरोग्याची काळजी घेणे –

जर व्यक्तीकडे संकटकाळात धनसंचय असेल तर कितीही मोठे संकट असेल तरी तुम्ही त्यातून तरुन बाहेर येऊ शकता. आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली ठेवली तरी संकटाला हसत सामोरे जाऊ शकता असे आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे.

पैशाची बचत –

व्यक्तीकडे जर पैशांचा साठा असेल तर संकटातून बाहेर पडण्यास मदत होते. कारण संकटाच्या वेळी जर पैशाची कमतरता असेल माणसाला यातून बाहेर पडणे कठीण जाते असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.