AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यात सतत येतायेत संघर्ष! चाणाक्य यांचे ‘हे’ शब्द तुमचं जीवन बदलून टाकतील!

आयुष्यात संघर्ष नाही... असा कोणतीच व्यक्ती नाही. काहींचं असं देखील म्हणणं असतं की, आमच्याच आयुष्यात सतत संघर्ष येतात... तर चाणाक्य यांनी सांगितलेल्या काही सवयी बदलल्या तर तुमचं जीवन बदलू शकतं...

आयुष्यात सतत येतायेत संघर्ष! चाणाक्य यांचे 'हे' शब्द तुमचं जीवन बदलून टाकतील!
| Updated on: May 24, 2026 | 12:20 PM
Share

आजच्या स्पर्धेच्या युगात कोण कधी कसं वागेल कोणाला काहीही माहिती नसतं. या स्पर्धेच्या युगात कोणाला लवकर यश मिळतं तर, कोणाला अनेक संघर्ष करावे लागतात. अशात नक्की करायचं तरी काय असे प्रश्न मनात येतात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) आपण आयुष्य कसं जगायला हवं याबाबत सांगितलं आहे. ज्याचा सर्वांनाच फायदा होतो. सांगायचं झालं तर, आचार्य चाणाक्य यांनी जीवनात घडणाऱ्या काही गोष्टींचं भाकीत केलं होतं.

आजही अनेक लोकांना या गोष्टी जाणून घेण्यात रस आहे. त्यांनी माणसाविषयी अनेक गोष्टींचे भाकीत केलं होतं. मात्र, चाणाक्य म्हणतात की, आपल्या जीवनातील दुःखावर मात करण्यासाठी काही सवयी आवश्यक आहेत. तर त्या सवयी कोणत्या आहेत, ते जाणून घ्या…

मुळीच अज्ञानी राहू नका.. अज्ञान माणसाला कधीच प्रगती करु देत नाही. जे चांगलं नाही.. हा एक मोठा अडथळा आहे, असं चाणक्य म्हणतात. तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही अंधारातही जाऊ शकता. तुम्ही नेहमी शिकत राहिलं पाहिजं. त्याचप्रमाणे, जे लोक हुशारीने विचार करतात.. ते नेहमीच पुढे असतात, असं चाणक्य म्हणतात.

चांगले वर्तन खूप महत्त्वाचे आहे. माणूस समाजात चांगला आहे असं नसावं, तर तो समाजात चांगला असावा. असे लोक कधीही मागे पडत नाहीत. अपमानाची त्यांना फारशी पर्वा नसते, केव्हा काय करावं हे त्यांना माहीत असतं. तसेच, जर माणूस धर्माचा आदर करत पुढे जात असेल, तर केवळ काळच त्याला मदत करेल. चाणक्य म्हणतात की माणूस आयुष्यात पुढे जातच राहतो.

चाणक्य म्हणतात की दानधर्म महान आहे, म्हणूनच वडीलधारी माणसंही उजव्या हाताने केलेलं दान विसरून जाण्यास सांगतात. मात्र, जो मनुष्य दानधर्म करतो तो कधीही गरीब राहत नाही. तसेच, त्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. केवळ पैशाचीच नव्हे, तर अन्नाचीही कमतरता भासत नाही. चाणक्य सांगतात की यामुळे मान-सन्मानही वाढतो. म्हणून, काहीही करण्यापूर्वी अनेकदा विचार करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल