AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लंकेपासून कित्येक किलोमीटर दूर अयोध्येला 20 दिवसात कसे पोहोचले प्रभू राम, जाणून घ्या पौराणिक कथा

असे म्हटले जाते की लंकेत रावणाचा वध केल्यानंतर भगवान राम आणि त्यांचे कुटुंब पुष्पक विमान मार्गे अयोध्येला आले. त्यावेळी रावणाचा भाऊ विभीषण याने राम कुटुंबाला पुष्पक द्वारे अयोध्येला पाठवले होते, त्यामुळे ते लंकेहून अयोध्येला इतक्या लवकर पोहोचले.

लंकेपासून कित्येक किलोमीटर दूर अयोध्येला 20 दिवसात कसे पोहोचले प्रभू राम, जाणून घ्या पौराणिक कथा
लंकेपासून कित्येक किलोमीटर दूर अयोध्येला 20 दिवसात कसे पोहोचले प्रभू राम
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Oct 22, 2021 | 4:11 PM
Share

मुंबई : रामायणाबद्दल अनेक कथा आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अशी एक कथा आहे, जी फार कमी लोकांना माहीत आहे. विशेष गोष्ट अशी आहे की ही कथा दसरा आणि दिवाळी दरम्यानची आहे. वास्तविक, दसऱ्यानंतर दिवाळी 20 दिवसांनी येते. असे म्हटले जाते की, भगवान रामाने दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला आणि त्यानंतर ते अयोध्येला रवाना झाले. त्यांना लंकेहून अयोध्येला जाण्यासाठी सुमारे 18 दिवस लागले आणि जेव्हा ते अयोध्येला पोहोचले तेव्हा त्या दिवशी दिवाळी साजरी करण्यात आली. यावरुन हे कळते की भगवान रामला लंकेहून अयोध्येला जाण्यासाठी सुमारे 18-20 दिवस लागले. अशा परिस्थितीत, आता लोकांचा प्रश्न आहे की भगवान राम लंकेतून 20 दिवसात अयोध्येला कसे पोहचले, कारण त्यावेळी वाहने नव्हती. जाणून घ्या याचे उत्तर आणि याच्याशी संबंधित रामायणाची कथा. (How Lord Rama reached Ayodhya, many kilometers away from Lanka, in 20 days, know mythology)

गुगल मॅपचाही अँगल?

वास्तविक, आता बरेच लोक गुगल मॅपच्या आधारे प्रश्न उपस्थित करतात की भगवान राम लंकेतून इतक्या लवकर अयोध्येला कसे पोहोचले? लंका आणि अयोध्येचे अंतर गुगल मॅपवर 3150 किमी दाखवते आणि चालण्याचे अंतर देखील 20 दिवसात येते. अशा परिस्थितीत, लोक म्हणतात की भगवान राम सतत 20 दिवस कोणत्याही विश्रांतीशिवाय चालत होते, कारण त्यांनाही तिथून अयोध्या गाठण्यासाठी 20 दिवस लागले.

भगवान राम कसे आले?

रामायणातील कथांनुसार भगवान राम लंकेहून पायी अयोध्येला आले नव्हते. असे म्हटले जाते की लंकेत रावणाचा वध केल्यानंतर भगवान राम आणि त्यांचे कुटुंब पुष्पक विमान मार्गे अयोध्येला आले. त्यावेळी रावणाचा भाऊ विभीषण याने राम कुटुंबाला पुष्पक द्वारे अयोध्येला पाठवले होते, त्यामुळे ते लंकेहून अयोध्येला इतक्या लवकर पोहोचले.

पुष्पक कोणाकडे होते?

असे म्हटले जाते की हे विमान ब्रह्माजींनी कुबेराला भेट दिले होते पण रावणाने कुबेराकडून पुष्पक हिसकावले. वाल्मिकी रामायणानुसार रावणाने सीतेचे अपहरण करून तिला या विमानातून आणले होते आणि अखेरीस रावणाचा वध केल्यानंतर भगवान राम, लक्ष्मण आणि सीता पुष्पक विमानाने अयोध्येला परतले.

असे म्हटले जाते की, या विमानाचे वैशिष्ट्य असे होते की यात कितीही प्रवासी चढू शकत असले तरी एक खुर्ची नेहमी रिकामीच रहात होती. पुष्पक विमान प्रवाशांची संख्या आणि हवेच्या घनतेनुसार त्याचा आकार वाढवू किंवा कमी करू शकते. पुष्पक विमान केवळ एका ग्रहावरच नाही तर इतर ग्रहांपर्यंतही प्रवास करण्यास सक्षम होते. पुष्पक विमानाचे अनेक भाग सोन्याचे बनलेले होते. हे विमान प्रत्येक हंगामासाठी अतिशय आरामदायक आणि पाहण्यास अतिशय आकर्षक होते. (How Lord Rama reached Ayodhya, many kilometers away from Lanka, in 20 days, know mythology)

इतर बातम्या

Mars Transit 2021 : तूळ राशीत सूर्य आणि मंगळाची झाली युती, या राशींचे चमकू शकते भाग्य

Chanakya Niti | मुलांच्या संगोपनाबाबत प्रश्न पडलेत?, चाणक्य नितीत सांगितलेल्या 5 गोष्टी नक्की करा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या