AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kartik Maas 2021| कार्तिक मासात 5 नियमांचे पालन करा, रोग – शोक जवळ फिरकणार ही नाही

कार्तिक महिन्याला हिंदू धर्मामध्ये विषेश महत्व देण्यात आले आहे. याच काळात भगवान विष्णू योग निद्रामधून उठतात, या महिन्यात त्यांचा तुळशीशी विवाह होतो. त्यामुळेच कार्तिक महिन्यात तुळशी पूजेला विशेष महत्त्व मानले जाते. कार्तिक महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो.

Kartik Maas 2021| कार्तिक मासात 5 नियमांचे पालन करा, रोग - शोक जवळ फिरकणार ही नाही
lord-vishnu
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 7:55 AM
Share

मुंबई : कार्तिक महिन्याला हिंदू धर्मामध्ये विषेश महत्व देण्यात आले आहे. याच काळात भगवान विष्णू योग निद्रामधून उठतात, या महिन्यात त्यांचा तुळशीशी विवाह होतो. त्यामुळेच कार्तिक महिन्यात तुळशी पूजेला विशेष महत्त्व मानले जाते. कार्तिक महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. शास्त्रांमध्ये कार्तिक महिन्याचे वर्णन सर्वोत्तम महिना म्हणून केले गेले आहे.कार्तिक महिन्यात भगवान विष्णू त्याच्या निद्रमुद्रेतून बाहेर पडतात. त्यानंतर त्याचे विवाह तुळशीसोबत करण्यात आला.असे मानले जाते की कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि तुलसीची पूजा करून आणि पुण्यकर्म केल्याने माणसाची सर्व पापे कापली जातात. शास्त्रात सुद्धा तुळशीचे वर्णन मोक्ष असे केले आहे.

कार्तिक महिन्यात या 5 नियमांचे पालन करा

1. रोज संध्याकाळी तुळशीखाली दिवा लावा. असे मानले जाते या काळात तुळशीचा सेवा केल्यास ती सेवा तुळशीच्या मध्यमातून विष्णूला पोहतचे

2. उडीद, मूग, मसूर, हरभरा, मटार, मोहरी इत्यादी कार्तिक महिन्यात खाऊ नयेत. तसेच, लसूण, कांदा, मांसाहारी आणि अल्कोहोलचा वापर सोडून द्या. तसेच जमिनीवर झोपावे. या महिन्यात पूर्णपणे सात्विक जीवन जगले पाहिजे.

3. कार्तिक महिन्यात, इंद्रियवर संयम मिळवणे गरजेचे असते. कारण सात्विक जीवन केवळ शरीरातूनच नव्हे तर मनापासून देखील केले पाहिजे. अशा स्थितीत व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. त्याचबरोबर माणसांवर टीका करणे, निंदा करणे, वाद घालणे, अन्नाशी आसक्ती, जास्त झोप इ. ची सवय सोडली पाहिजे.

4. कार्तिक महिन्यात गंगेत स्नान करणे देखील खूप महत्वाचे मानले जाते. पण जर तुमच्यासाठी हे शक्य नसेल, तर तुम्ही रोज आंघोळ करताना बादलीत थोडे गंगेचे पाणी टाकून स्नान करू शकता.

5. .या काळात भगवान विष्णूची पूजा करावी. यासाठी भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप, विष्णू सहस्त्रनाम, गीता आणि यज्ञ इत्यादींचे पठण करावे. याशिवाय कार्तिक महिना हा परमार्थाचा महिना मानला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान देऊ शकता

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…)

इतर बातम्या: 

Deepawali 2021 : ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी या दिवाळीला करा औषध स्नान

या 4 राशीचे लोक असतात शब्दाचे पक्के, आश्वासन देऊन मागे हटणे यांच्या स्वभावात नाही!

PHOTO | Astro benefits of emerald : जर तुम्हाला व्यवसायात अपेक्षित पदोन्नती आणि नफा मिळवायचा असेल तर पाचू रत्न करा धारण

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.