AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप विषारी असतो कारण…, त्याच्याकडून देखील शिकण्यासारखं खूप काही…, चाणाक्य नीतिमध्ये दडलंय याचं उत्तर

साप विषारी असतात, सर्वांना माहिती आहे. पण सर्वच साप विषारी नसतात, काही साप विषारी नसताना देखील त्यांना विषारी असल्याचं दाखवावं लागतं... तर माणसाला सापाकडून शिकण्यासारखं खूप काही आाहे... याचं उत्तर चाणाक्य नीतिमध्ये दडलेलं आहे...

साप विषारी असतो कारण..., त्याच्याकडून देखील शिकण्यासारखं खूप काही..., चाणाक्य नीतिमध्ये दडलंय याचं उत्तर
| Updated on: May 16, 2026 | 10:12 AM
Share

Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी अनेक आयुष्यात घडणाऱ्या अनेक कठीण गोष्टी सोप्या करून सांगितल्या आहे. ज्यामुळे आजही त्यांची शिकवण मार्गदर्शक ठरत आहे. चाणाक्य यांनी अनेक श्लोक देखील लिहिले आहेत. चाणाक्या यांनी चाणाक्य नीतिमध्ये कोणती गोष्टीतून कोणती शिकवण घ्यावी, हे सुद्धा सांगितलं आहे. तर सापाकडून देखील शिकण्यासारखं खूप काही आहे… असं चाणाक्य नीतिमध्ये सांगितलं आहे…

जरी साप विषारी नसेल तरी, त्याला विषारी दिसावं लागतं… – आचार्य चाणक्य

आचार्य असं का म्हणाले असतील, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. चाणक्य म्हणतात, साप विषारी नसेल तरी, त्याला विषारी दिसावं लागतं…. व्यावहारिक जिवनात याचा अर्थ फार खोल आहे… आचार्य म्हणतात, या जगात वावरताना अतिशय साधं – सरळ असून देखील चालत नाही. असा स्वभाव कधीतरी स्वतःसाठी घातक ठरु शकतो… ज्याप्रमाणे जंगलात सरळ असलेल्या झाडांना आधी तोडलं जातं, त्याचप्रमाणे, साध्या आणि कमकुवत लोकांच्या स्वभावाचा फायदा घेतला जातो.

विषारी दिसण्याचा खरा अर्थ…

याठिकाणी विषारी दिसण्याचा अर्थ असा बिलकूल नाही की, दुसऱ्यांना नुकसान पोहोचवणं, दुसऱ्यासोबत वाईट व्यवहार करणं किंवा समाजात द्वेष निर्माण करणं… याचा अर्थ असा होती की, स्वतः भोवती एक चौकट आखून घ्यायची आणि कायम आपल्या आत्मसन्माची रक्षा करायची. याचा अर्थ असा की, तुमच्यामध्ये इतका दृढनिश्चय आणि आत्मसन्मान असला पाहिजे की, तुम्हाला कमकुवत समजून कोणीही तुम्हाला दडपून टाकण्याचा किंवा तुमचा वापर करण्याचे धाडस करू शकणार नाही.

व्यावहारिक जीवनात आणि कामाच्या ठिकाणी महत्त्व

आजच्या जगात, मग ते कामाचं ठिकाण असो किंवा सामाजिक संबंध, जर तुम्ही प्रत्येक चुकीची गोष्ट कोणताही विरोध न करता सहन केली, तर लोक तुमच्या सभ्यतेला कमजोरी समजतील. अंतर्मनात शांत आणि दयाळू असणं हा एक उत्तम गुण आहे, पण बाहेरून स्वतःला कणखर आणि निर्भय दाखवणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमचा मुद्दा ठामपणे मांडता आला पाहिजे आणि गरज असेल तेव्हा ‘नाही’ म्हणता आलं पाहिजे.

सर्वात शेवटी, चाणक्य स्पष्ट करतात की, तुम्ही आतून कितीही सौम्य स्वभावाचे असलात तरी, स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी शक्तीचं प्रदर्शन करणं आवश्यक असतं. जेव्हा तुम्ही बाहेरून एक कणखर आणि खंबीर प्रतिमा जपता, तेव्हा वाईट हेतू असलेले लोक आपोआप तुमच्यापासून दूर जातात. निर्भयतेचे आणि आत्मसन्मानाचे हे प्रदर्शनच समाजात तुमच्या सन्मानाची आणि सुरक्षिततेची खरी ढाल बनते.

Follow Us
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'