AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu shastra: तूप आणि तेलाच्या दिव्यासाठी शास्त्रात सांगितले आहे वेगवेगळे नियम

वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) दिशांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कोणत्याही गोष्टीसाठी योग्य दिशा न निवडल्यास त्याचे विपरीत परिणाम समोर येतात. वास्तुशास्त्रानुसार अनेक गोष्टी सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा देतात. तसेच घरातल्या देवघराची वास्तूमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. देवघराजवळ लावला जाणारा दिवा (Diya) सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की घरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा […]

Vastu shastra: तूप आणि तेलाच्या दिव्यासाठी शास्त्रात सांगितले आहे वेगवेगळे नियम
| Updated on: Jul 22, 2022 | 6:15 PM
Share

वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) दिशांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कोणत्याही गोष्टीसाठी योग्य दिशा न निवडल्यास त्याचे विपरीत परिणाम समोर येतात. वास्तुशास्त्रानुसार अनेक गोष्टी सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा देतात. तसेच घरातल्या देवघराची वास्तूमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. देवघराजवळ लावला जाणारा दिवा (Diya) सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की घरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा संपते. मात्र याबाबत काही नियमही सांगण्यात आले आहेत. जे सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

  1. देवाच्या मूर्तीसमोर कधीही दिवा ठेवू नका, असे वास्तू तज्ञांचे मत आहे. जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी डाव्या बाजूला ठेवावा. तिथेच. तेलाचा दिवा उजव्या बाजूला ठेवा.
  2. तूप आणि तेलाच्या दिव्यासोबतच त्याच्या वातीबाबतही काही नियम सांगण्यात आले आहेत. तसेच दिवा लावताना वात वापरणे आवश्यक आहे. तेलाचा दिवा लावताना वात लाल धाग्याची असावी. त्याचबरोबर तुपाचा दिवा लावत असाल तर दिव्यामध्ये फक्त कापसाची वातच लावावी.
  3. वास्तु तज्ज्ञांच्या मते, दिवा कधीही पश्चिम दिशेला लावू नये असे. संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद होतो. आणि घरात सुख समृद्धी नांदते.
  4. वास्तूनुसार दक्षिण दिशेला लक्ष्मी आणि यम यांचा वास असतो. त्यामुळे दक्षिण दिशेला दिवा लावल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात पैशाची कमतरता भासत नाही.
  5. दक्षिण दिशेला दिवा लावल्याने यमराजही प्रसन्न होतात आणि अकाली मृत्यूचे भय राहत नाही. मात्र दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला नसावी.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.