Team India : माजी भारतीय निवड समितीच्या कर्मचाऱ्याने सांगितले पराभवाचे धक्कादायक कारण

भारतीय संघाच्या उपांत्य फेरीतील पराभवाचे सर्वात मोठे धक्कादायक कारण माजी भारतीय निवड समितीने सांगितले

Team India : माजी भारतीय निवड समितीच्या कर्मचाऱ्याने सांगितले पराभवाचे धक्कादायक कारण
chahal-kohliImage Credit source: AP
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 1:19 PM

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. सेमीफायनच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी खराब कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. सोशल मीडियावर (Social Media) टीम इंडियातील खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना काढून टाका अशी मागणी चाहत्यांनी बीसीसीआयकडे (BCCI) केली आहे. विशेष म्हणजे माजी भारतीय निवड समितीच्या कर्मचाऱ्यानेपराभवाचे धक्कादायक कारण सांगितले आहे.

माजी भारतीय निवड समितीचे सरनदीप सिंह यांनी टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर एक कारण सांगितलं. ते म्हणतात की युजवेंद्र चहल या टीममध्ये संधी द्यायची नव्हती, तर त्याला ऑस्ट्रेलियाला का घेऊन गेले होते. तसेच त्याला टीममध्ये संधी न दिल्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

ऋषभ पंतला सुद्धा टीम इंडियाने कमी मॅचमध्ये संधी दिली. त्याला सुद्धा संधी द्यायला हवी होती. टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार आहे. सध्याच्या टीम इंडियामधून अनेक खेळाडूंना बाहेर रस्ता मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

कालच्या सामन्यात इंग्लंडच्या टीमने चांगली फलंदाजी केली, त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला. रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड याच्यात विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.