AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 | सगळं चाललं असतं पण असं बोलून भारतीयांच्या मनातून उतरला ‘हा’ मॅचविनर!

World Cup Final 2023 : वर्ल्ड कप भारतामध्ये होणार असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. वर्ल्ड कपसाठी तगड्या भारतीय संघाची घोषणा झालीये. मात्र एक मॅचविनर खेळाडू असं काही बोलला की ज्यामुळे तो मनातून उतरलाय.

World Cup 2023 | सगळं चाललं असतं पण असं बोलून भारतीयांच्या मनातून उतरला 'हा' मॅचविनर!
| Updated on: Sep 09, 2023 | 4:11 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 ला सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार असल्याने टीम इंडिया प्रबळ दावेदार मानलं जात आहे. वर्ल्ड कपमधील दहा देशांनी आपल्या संघांची घोषणी केली आहे. आयसीसीने सर्व संघांना 5 सप्टेंबरपर्यंत खेळाडूंची नावे जाहीर करण्यास सांगिली होतीत. यंदा फायनलमध्ये कोणता संघ जाणार याबाबत आजी माजी खेळाडू भाकित करत आहेत. अशातच ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार खेळाडू मिचेल मार्श यानेही फायनलमध्ये कोणते संघ जातील याबाबत अंदाज वर्तवला आहे.

काय म्हणाला मिचेल मार्श?

वर्ल्ड कपच्या फायनलबाबत बोलताना, फायनल सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रिलिया या दोन संघांमध्ये होईल, असं भाकित वर्तवलं आहे. सोशळ मीडियावर मिचेल मार्श याला ट्रोल केलं जात आहे. वर्ल्ड कप भारतामध्ये असल्याने आजी-माजी खेळाडूंनी भाकित वर्तवलीत त्यामध्ये भारत फायनलमध्ये जाणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र मार्शला पाकिस्तान संघावर इतका कसा काय विश्वास आहे? असा सवाल चाहते करत आहेत.

टीम इंडियाला यंदाच्या वर्ल्डकपध्ये प्रबळ दावेदार मानलं जात आहे. कारण घरच्या मैदानांवर सामने होणार असल्याने त्याचा फायदा सर्व खेळाडूंना होणार आहे. मिचेल मार्शला वाटतं की भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचणार नाही. पाकिस्तान भारतामध्ये येत फायनलपर्यंत बाजी मारेल हा त्याला विश्वास आहे, मात्र भारतीय खेळाडूंच्या घरच्या मैदानावर असूनही ते फायनलपर्यंत नाही मजल मारणार असं त्याला वाटत आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघासोबतच होणार आहे. वर्ल्ड कप थरार 5 ऑक्टो़बरपासून सुरू झाल्यावर तिसऱ्याच दिवशी म्हणजेच 8 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि कांगारू आमने-सामने येणार आहेत. मिचेल मार्श याच्या वक्तव्याने भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचं काही चाहत्यांनी म्हटलं आहे. मात्र याचा वचपा म्हणजे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजल्यावर मार्शला कोणता संघ फायनलमध्ये जाणार हे लक्षात येईल.

Follow Us
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.